Kolhapur News – ईपीएफ पेन्शनधारकांचा कोल्हापूरमध्ये मोर्चा

Kolhapur News – ईपीएफ पेन्शनधारकांचा कोल्हापूरमध्ये मोर्चा

ईपीएफ पेन्शनर संघांच्या अखिल भारतीय समन्वय समितीतर्फे येत्या मंगळवारी कोल्हापूरच्या प्रॉव्हिडंट फंड कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्व विभागीय कार्यालयांवर हा धडक मोर्चा निघणार आहे. प्रॉव्हिडंट फंड कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी पेन्शनधारकांची व देशाची फसवणूक करीत आहेत. राज्यघटनेने दिलेली जबाबदारी टाळत आहेत. त्यामुळे तीव्र आंदोलनाखेरीज मार्ग नाही, या निष्कर्षाला समन्वय समिती आली आहे.

प्रत्येकाला किमान 9000 रुपये पेन्शन, अधिक महागाई भत्ता, प्रवासात सवलत, संपूर्ण मोफत वैद्यकीय सेवा आदी मागण्यांसाठी हा मोर्चा होणार आहे. सरकारी पेन्शनधारकांना सरकारकडून पुरेसे लाभ दिले जातात, मात्र खासगी कार्यालयातील पेन्शनधारकांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे पेन्शनधारकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, भाजपाचेच लोक हत्यारं पुरवतात – सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांचा धक्कादायक दावा आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, भाजपाचेच लोक हत्यारं पुरवतात – सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांचा धक्कादायक दावा
शंभर दिवसांत एक बळी गेला आहे. सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरद...
‘शिवा’ मालिकेत मोठा ट्विस्ट; सीताईने लावला शिवावर मोठा आरोप
शिवजयंतीपूर्वी ‘छावा’चा जगभरात डंका; बनवला वर्ल्डवाइड नवीन रेकॉर्ड
वयाच्या 59 व्या वर्षी सलमान खानही चढणार बोहल्यावर? भाईजानच्या ‘लव्ह लाईफ’बद्दल आमिर खानचा मोठा खुलासा
बडोदा कार अपघातप्रकरणी जान्हवी कपूरची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाली ‘अशा प्रकारच्या वागण्याने..’
दहशतवादी अबू कतालच्या हत्येनंतर ‘हे’ 5 सिनेमे ट्रेंड, दहशतवाद्यांच्या घृणास्पद कृत्यांचा पर्दाफाश करणारे सिनेमे
शिवरायांनी आधी बेईमान, गद्दारांना तलवारीचे पाणी पाजले; नंतर मुघलांना भिडले, मोदी-फडणवीसांचं नाव घेऊन संजय राऊत स्पष्टच बोलले