Category
महाराष्ट्र
महाराष्ट्र 

तेलुगु आणि कन्नड अभिनेत्रीचे अपघाती निधन

तेलुगु आणि कन्नड अभिनेत्रीचे अपघाती निधन तेलुगू टेलिव्हिजन मालिका ‘त्रिनयणी’मध्ये तिलोत्तमाची भूमिका साकारणारी अभिनेत्री पवित्रा जयराम हिचे रविवारी रस्ता अपघातात निधन झाले आहे. आंध्र प्रदेशमधील मेहबूबनगर परिसराजवळ भयंकर कार अपघात घडला. यावेळी हैदराबादहून वानापर्थीकडे येणारी बस आणि कारची जोरदार धडक झाली. यात पवित्राच्या कारचे नियंत्रण सुटले...
Read More...
महाराष्ट्र 

पाकव्याप्त काश्मीरमध्ये युद्धजन्य परिस्थिती; महागाईविरोधात नागरिक रस्त्यावर

पाकव्याप्त काश्मीरमध्ये युद्धजन्य परिस्थिती; महागाईविरोधात नागरिक रस्त्यावर पाकव्याप्त काश्मीरमध्ये विजेचे वाढणारे दर आणि पिठाच्या किमतींवरून प्रचंड वाद सुरू आहे. त्यामुळे तेथील सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे. खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींविरोधात निदर्शने करणाऱ्या सुरक्षा दल आणि आंदोलकांमध्ये गदारोळ सुरु आहे. आंदोलकांनी दगडफेक आणि बाटल्यांचा मारा सुरू केल्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या...
Read More...
महाराष्ट्र 

मार्की येथे वीज पडून बैल जोडी ठार , शेतकऱ्यावर ओढवले संकट

मार्की येथे वीज पडून बैल जोडी ठार , शेतकऱ्यावर ओढवले संकट >> प्रसाद नायगावकर गेल्या दोन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस कोसळतोय. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे . यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील मार्की (बु.) येथील श्री.दिवाकर रामदास ढेंगळे यांच्या शेतात वीज कोसळून दोन बैल ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे....
Read More...
महाराष्ट्र 

भाजप नेत्यांनी संदेशखळीतील महिलांना आंदोलन करण्यासाठी पैसे दिले, व्हायरल व्हिडीओतून दावा

भाजप नेत्यांनी संदेशखळीतील महिलांना आंदोलन करण्यासाठी पैसे दिले, व्हायरल व्हिडीओतून दावा पश्चिम बंगालच्या संदेशखळी प्रकरणात एक नवा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात भाजप नेत्यांनी पैसे वाटल्याचा दावा करण्यात आला आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, या व्हिडीओत भाजपच्या बुथ प्रमुखाने शहाजहां शेख यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी पैसे वाटल्याचा दावा करण्यात आला आहे. या...
Read More...
महाराष्ट्र 

देशभरातील हवा बदलली, 4 जूनला भाजपाचे सरकार जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येणार – शशी थरुर

देशभरातील हवा बदलली, 4 जूनला भाजपाचे सरकार जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येणार – शशी थरुर लोकसभेची ही निवडणूक साधारण निवडणूक नसून भारताचा आत्मा सुरक्षित ठेवण्यासाठीचा हा संघर्ष आहे. भाजपाने लोकशाही, संविधान धोक्यात आणले आहे, विविधतेला खुलेआमपणे छेद दिला आहे. तीन टप्प्यातील मतदान झाले असून दक्षिण भारतातच नाही तर सर्वच राज्यात हवा बदललेली दिसत आहे. 4...
Read More...
महाराष्ट्र 

निलंगा तालुक्यातील तांबाळा येथे जुगारावर धाड; 60 पेक्षा जास्तजण ताब्यात, मुद्देमाल जप्त

निलंगा तालुक्यातील तांबाळा येथे जुगारावर धाड; 60 पेक्षा जास्तजण ताब्यात, मुद्देमाल जप्त निलंगा तालुक्यातील सिमावर्ती भागातील मौजे तांबाळा येथे सुरू असलेल्या जुगारावर शनिवारी रात्री पोलिसांनी धाड टाकली. सिमावर्ती कर्नाटक भागातील अनेकजण जुगार खेळण्यासाठी याठिकाणी आले होते. येथे धाड टाकत पोलिसांनी सुमारे 60 जणांना ताब्यात घेतले आहे. रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, वाहने, गुटखा...
Read More...
महाराष्ट्र 

आमचा उमेदवार चोरला, NOTA दाबा, भाजपला धडा शिकवा; इंदूरमध्ये काँग्रेसचे जनतेला आवाहन

आमचा उमेदवार चोरला, NOTA दाबा, भाजपला धडा शिकवा; इंदूरमध्ये काँग्रेसचे जनतेला आवाहन मध्य प्रदेशातील इंदूर लोकसभा मतदारसंघ राजकीय घडामोडींमुळे सध्या चर्चेत आला आहे. इंदूर मतदारसंघात काँग्रेसने उमेदवारी दिलेले अक्षय कांती बम यांनी अखेरच्या क्षणी उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर त्यांनी भाजपत प्रवेश केला. या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत होती. मात्र बम...
Read More...
महाराष्ट्र 

गरिबांना मोफत वीज, मोफत शिक्षण अन् शेतमालाला हमीभाव; केजरीवाल यांची गॅरंटी

गरिबांना मोफत वीज, मोफत शिक्षण अन् शेतमालाला हमीभाव; केजरीवाल यांची गॅरंटी दिल्लीतील सत्ताधारी पक्ष आम आदमी पार्टीने रविवारी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकावर जोरदार हल्ला चढवला. आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. मोदींनी दिलेल्या जुन्या आश्वासनांवर जोर देत केजरीवाल म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीच्या...
Read More...
महाराष्ट्र 

आता तिच्याबद्दल बोलण्यासारखं काही शिल्लक नाही; विक्रमादित्य सिंह यांचा कंगनाला टोला

आता तिच्याबद्दल बोलण्यासारखं काही शिल्लक नाही; विक्रमादित्य सिंह यांचा कंगनाला टोला हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघ यंदा राजकीय आकर्षण ठरत आहे. या मतदारसंघाबाबतही चर्चा होत आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांची लढत भाजपची उमेदवार अभिनेत्री कंगना राणावतशी होत आहे. या निवडणुकीत मंडी मतदारसंघासाठी विक्रमादित्य सिंह यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर...
Read More...
महाराष्ट्र 

भर दुपारी अंधारून आलं, किल्लारी परिसरात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस

भर दुपारी अंधारून आलं, किल्लारी परिसरात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पावसाळा सुरू होण्यास अद्याप अवकाश असला तरी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस पडतोय. रविवारी दुपारी लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील मौजे किल्लारी परिसरात अचानक अंधारून आले आणि त्यानंतर वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस सुरू झाला. यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र लहान...
Read More...
महाराष्ट्र 

…म्हणूनच राहुल गांधी अमेठीतून निवडणुकीच्या रिंगणात नाहीत; अशोक गेहलोत यांनी सांगितले कारण

…म्हणूनच राहुल गांधी अमेठीतून निवडणुकीच्या रिंगणात नाहीत; अशोक गेहलोत यांनी सांगितले कारण लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील अमेठी या मतदारसंघाची नेहमीच चर्चा असते. अनेक वर्षांपासून अमेठी मतदारसंघ काँग्रेसचा बालोकिल्ला मानला जातो. मात्र, गेल्या निवडणुकीत भाजपच्या स्मृती इराणी यांनी या मतदारसंघात विजय मिळवला आहे. या निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी अमेठीतून पुन्हा निवडणूक लढवणार...
Read More...
महाराष्ट्र 

‘बुलेट’ बनवणाऱ्या कंपनीचा ‘रॉयल’ परतावा; 4 वर्षात पैसे चौपट, आता प्रत्येक शेअरवर देणार 51 रुपये डिव्हीडंट

‘बुलेट’ बनवणाऱ्या कंपनीचा ‘रॉयल’ परतावा; 4 वर्षात पैसे चौपट, आता प्रत्येक शेअरवर देणार 51 रुपये डिव्हीडंट दुचाकी घ्यायची म्हटले की प्रत्येकाचे पहिले प्रेम असते ती बुलेट. काळ बदलत गेला तरी बाजारपेठेत बुलेटचे वलय कमी झालेले नाही. अर्थात बुलेट घेणे आणि त्याचे वजन पेलणे प्रत्येकालाच शक्य होत नाही. मात्र हीच बुलेट बनवणाऱ्या कंपनीने गुंतवणूकदारांचे खिसे चांगलेच भरले...
Read More...