माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे जीवनगौरव पुरस्कारासाठी अर्ज पाठवा

माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे जीवनगौरव पुरस्कारासाठी अर्ज पाठवा

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला आणि युवतींचा दरवर्षी परळ येथील सुभाष डामरे मित्र मंडळातर्फे माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यंदाही मंडळाचे संस्थापक आनंद गांवकर व संचालक सुधीर साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार, 16 मार्च रोजी दुपारी 3.30 वाजता परळच्या डॉ. शिरोडकर हायस्कूल येथे युवती आणि महिलांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन उर्मिला पांचाळ, श्वेता जामदार, मयूरी परब, सुवर्णा गुराम, नीलाक्षी चेंदवणकर व विद्या राबडीया यांनी केले आहे. पुरस्कारासाठी इच्छुक युवती व महिलांनी अर्जामध्ये नाव, पह्टो, पत्ता, ई-मेल, मोबाईल नंबर, कार्य करीत असलेले क्षेत्र, वैशिष्टय़पूर्ण कामगिरी, एकूण वर्षे, मिळालेल्या शाबासकीबद्दलची प्रमाणपत्रे आणि शिफारस पत्रे जोडून आपला अर्ज 8 मार्चपर्यंत दाखल करावा. संपर्क –  9819301959 / 9619188989.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, भाजपाचेच लोक हत्यारं पुरवतात – सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांचा धक्कादायक दावा आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, भाजपाचेच लोक हत्यारं पुरवतात – सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांचा धक्कादायक दावा
शंभर दिवसांत एक बळी गेला आहे. सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरद...
‘शिवा’ मालिकेत मोठा ट्विस्ट; सीताईने लावला शिवावर मोठा आरोप
शिवजयंतीपूर्वी ‘छावा’चा जगभरात डंका; बनवला वर्ल्डवाइड नवीन रेकॉर्ड
वयाच्या 59 व्या वर्षी सलमान खानही चढणार बोहल्यावर? भाईजानच्या ‘लव्ह लाईफ’बद्दल आमिर खानचा मोठा खुलासा
बडोदा कार अपघातप्रकरणी जान्हवी कपूरची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाली ‘अशा प्रकारच्या वागण्याने..’
दहशतवादी अबू कतालच्या हत्येनंतर ‘हे’ 5 सिनेमे ट्रेंड, दहशतवाद्यांच्या घृणास्पद कृत्यांचा पर्दाफाश करणारे सिनेमे
शिवरायांनी आधी बेईमान, गद्दारांना तलवारीचे पाणी पाजले; नंतर मुघलांना भिडले, मोदी-फडणवीसांचं नाव घेऊन संजय राऊत स्पष्टच बोलले