बीडच्या गुंड टोळीला राजकीय वरदहस्त, खासदार सोनवणेंचा आरोप

बीडच्या गुंड टोळीला राजकीय वरदहस्त,  खासदार सोनवणेंचा आरोप

महाराष्ट्रातील गुन्हेगारीचे वास्तव स्पष्ट झाले आहे. एक नंबरचा आरोपी गुंडांचा राजा किंवा गुंडांचा प्रमुख म्हणता येईल. त्याच्या टोळीत 11 जण असून, सुमारे 100 लोक त्याच्या प्रभावाखाली कार्यरत आहेत. तसेच,  या टोळीला राजकीय वरदहस्त आहे. राजकीय वरदहस्त पुणाचा हे सगळ्यांना माहिती आहे. मी त्याचे नाव घ्यायला घाबरत नाही. पण नाव घेतल्याने राजीनामा होणार आहे का? असा सवाल बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव न घेता उपस्थित केला.

बीडच्या मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणात ईडीसुद्धा आली पाहिजे. हे प्रकरण इथेच थांबत नाही. अजून शेवटच्या टोकापर्यंत जायला पाहिजे. महाजन आणि पाटील या दोन पोलिस अधिकाऱ्यांना सह आरोपी केले पाहिजे. आरोपींना मदत करणाऱ्यांना, फरार आरोपींना अटक झाली पाहिजे, असे सोनावणे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, भाजपाचेच लोक हत्यारं पुरवतात – सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांचा धक्कादायक दावा आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, भाजपाचेच लोक हत्यारं पुरवतात – सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांचा धक्कादायक दावा
शंभर दिवसांत एक बळी गेला आहे. सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरद...
‘शिवा’ मालिकेत मोठा ट्विस्ट; सीताईने लावला शिवावर मोठा आरोप
शिवजयंतीपूर्वी ‘छावा’चा जगभरात डंका; बनवला वर्ल्डवाइड नवीन रेकॉर्ड
वयाच्या 59 व्या वर्षी सलमान खानही चढणार बोहल्यावर? भाईजानच्या ‘लव्ह लाईफ’बद्दल आमिर खानचा मोठा खुलासा
बडोदा कार अपघातप्रकरणी जान्हवी कपूरची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाली ‘अशा प्रकारच्या वागण्याने..’
दहशतवादी अबू कतालच्या हत्येनंतर ‘हे’ 5 सिनेमे ट्रेंड, दहशतवाद्यांच्या घृणास्पद कृत्यांचा पर्दाफाश करणारे सिनेमे
शिवरायांनी आधी बेईमान, गद्दारांना तलवारीचे पाणी पाजले; नंतर मुघलांना भिडले, मोदी-फडणवीसांचं नाव घेऊन संजय राऊत स्पष्टच बोलले