वायर तुटल्याने केबल कार कोसळली, अपघातात चार पर्यटकांचा मृत्यू; एक गंभीर जखमी

वायर तुटल्याने केबल कार कोसळली, अपघातात चार पर्यटकांचा मृत्यू; एक गंभीर जखमी

केबल कार कोसळल्याने चार पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना दक्षिण इटलीत घडली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. पर्वतीय बचाव सेवा आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनेची पुष्टी केली. मृतांमध्ये दोन ब्रिटिश आणि एका इस्रायली पर्यटकाचा समावेश आहे.

शहराच्या आग्नेयेस असलेल्या कॅस्टेलमारे डी स्टॅबिया आणि मोंटे फेटो दरम्यान असलेल्या केबल कार सेवेवर हा अपघात झाला. ट्रॅक्शन केबल तुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे इटलीच्या विको इक्वेन्सच्या महापौरांचे प्रवक्ते मार्को डी रोसा यांनी सांगितले. मृत्यूमुखी पडलेल्या तीन परदेशी पर्यटकांपैकी दोघांची ओळख पटवण्यात आली आहे.

गंभीर जखमी झालेल्या पर्यटकावर नेपल्समधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. इटालियन अधिकाऱ्यांकडून या घटनेची चौकशी सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

2019 पर्यंत भाजप चांगला, त्यानंतर महाराष्ट्रद्रोही कसा? मनसे नेत्याचे युतीच्या चर्चेमध्ये उद्धव ठाकरेंना डिवचणारे विधान 2019 पर्यंत भाजप चांगला, त्यानंतर महाराष्ट्रद्रोही कसा? मनसे नेत्याचे युतीच्या चर्चेमध्ये उद्धव ठाकरेंना डिवचणारे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात शनिवारी मोठ्या घडामोडी घडल्या. उद्धव ठाकरे यांची शिवसेना उबाठा आणि राज ठाकरे यांची मनसे एकत्र येण्याची चर्चा सुरु...
विलेपार्लेतील जैन मंदिर पुन्हा बांधणार? आता पुढचं पाऊल काय? वॉर्ड अधिकार्‍याच्या त्या आश्वासनानं जैन समाजाचं झालं का समाधान?
आता कुठं राज ठाकरे यांनी मन मोकळं केलंय..मग शिवसेनेची भूमिका काय? खासदार संजय राऊतांनी सांगितलं काय हवंय वचन?
‘…तर त्यांचं स्वागत’, राज, उद्धव ठाकरे युतीवर संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंना मविआत एन्ट्री? काँग्रेसच्या बड्या नेत्यानं थेट सांगितलं..
उद्धव आणि राज यांची युती होणार का?…राजकीय नेत्यांनी काय दिल्या प्रतिक्रीया…
महाराष्ट्राच्या मारेकऱ्यांची सुपारी घेणारं हे सरकार आहे का?, उद्धव ठाकरे कडाडले