सरकारने टोलमधून कमावले 72 हजार कोटी
On
गेल्या आर्थिक वर्षात राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुलीतून सरकारने 61,500 कोटी रुपयांचा टोल वसूल केला आहे. हा टोल 2023-24 च्या तुलनेत 10 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. उत्तर प्रदेशच्या गंगा, यमुना, पूर्वांचल एक्सप्रेस वे आणि महाराष्ट्राच्या समृद्धी महामार्गसारख्या एक्सप्रेस वे आणि हायवेवरील टोलमधूनही सरकारने जवळपास 12 हजार कोटी रुपयांचा टोल मिळवला. नॅशनल हायवे, एक्सप्रेसवे, राज्य हायवेवरील मिळून फास्टॅगद्वारे एकूण 72 हजार कोटी रुपये कमावले.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
07 Apr 2025 08:05:08
ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन नेहमीच त्यांच्या तापट स्वभावामुळे चर्चेत असतात. पापाराझी आणि माध्यमांसमोर त्यांना अनेकदा चिडताना पाहिलं गेलंय....
Comment List