राज्यात 25 वर्षांनी होणार शिक्षकेतर कर्मचारी भरती

राज्यात 25 वर्षांनी होणार शिक्षकेतर कर्मचारी भरती

 

राज्यात 2005 पासून म्हणजे गेली 25 वर्षे बंद असलेली लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक अशा शिक्षकेतर पदांची भरती पुन्हा सुरू होणार आहेत. त्यामुळे शिक्षकांवर सध्या असलेला शिक्षणेतर कामांचा भार हलका होण्याची शक्यता आहे.

खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱयांच्या सुधारित आकृतीबंधानुसार कनिष्ठ, वरिष्ठ, मुख्य लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यकांची नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत. अनुपंपा नियुक्तीसह 100 टक्के नामनिर्देशाने ही पदे भरली जातील.

शिक्षकांनाही दिलासा

शिक्षकेतर पदांची भरती बंद असल्याने पंत्राटी तत्त्वावर ही भरती शाळांना करावी लागत होती. त्यांच्या वेतनाचा खर्च भागविताना शाळांची दमछाक होत होती. तर काही शाळांमध्ये शिक्षकांकडूनच शिक्षणेतर कामे करवून घेतली जात होती. त्यांना दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापक महामंडळाचे माजी उपाध्यक्ष महेंद्र गणपुले यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मनसे-शिवसेना युती होणार का? राज ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले “आमचे विचार…” मनसे-शिवसेना युती होणार का? राज ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले “आमचे विचार…”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही...
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ, नवीन प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
शरीर सुखासाठी विवाहित महिला झाली वेडिपिशी, मुलांसमोर बॉयफ्रेंडसोबत केले नको ते कृत्य
KKR Vs PBKS – चतुर ‘चहल’ला यान्सनची साथ; कोलकाता 100 च्या आत ढुस्स, पंजाबचा 16 धावांनी विजय
वानखेडे स्टेडियमवर आता शरद पवार स्टँड, MCA चा मोठा निर्णय
Photo – नाशकात भगवे वादळ! शिवसेनेच्या निर्धार शिबीरासाठी नाशिक सज्ज
मामाच्या मुलीशी केले लग्न, 12 मुलांचे वडील… अभिनेता तीन वेळा झाला मुख्यमंत्री