रत्नागिरीत तीन पाकिस्तानी नागरिक

रत्नागिरीत तीन पाकिस्तानी नागरिक

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानात रहाणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात तीन पाकिस्तानी नागरिक आहेत मात्र त्यांच्याकडे मोठ्या कालावधीसाठी व्हिसा आहे.

पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर सरकारने हिंदुस्थानात रहाणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचा आदेश दिला. त्यानंतर पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून देशात रहाणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यात तीन पाकिस्तानी नागरिक आहेत मात्र त्यांच्याकडे अधिक काळासाठी व्हिसा आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पहलगाम हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णींचं धाडसी पाऊल; शत्रूला मोठी चपराक पहलगाम हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णींचं धाडसी पाऊल; शत्रूला मोठी चपराक
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर टूर्सच्या बुकिंग एकामागोमाग एक रद्द होत असताना, काश्मीरला भेट द्यायला पर्यटक घाबरत असताना अभिनेते अतुल कुलकर्णी...
शेजाऱ्याच्या अंडरगारमेंटमध्ये गुपचूप ही वस्तू टाकायचे… परेश रावल यांच्या या खोडी माहिती आहेत का?
कश्मीर खोऱ्यातील गावात दहशतवादाचा काळाकभिन्न अंधार…
पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, एलओसीवर पुन्हा गोळीबार; हिंदुस्थानी लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
पाकिस्तानच्या तुरुंगातील 193 हिंदुस्थानी मच्छीमारांचे काय होणार? महाराष्ट्रातील 18 जणांचा समावेश, केंद्र सरकारला आर्जव
एनआयएच्या हाती महत्त्वाचे पुरावे; दहशतवाद्यांची उलटी गिनती सुरू ,कोम्बिंग ऑपरेश सुरूच, 500 ठिकाणी धाडी
पालिका जपणार विद्यार्थ्यांचे वाचनप्रेम; प्रत्येक वॉर्डमध्ये सुरू होणार सुट्टीतले वाचनालय