राणीच्या बागेत येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटली, उत्पन्नावर परिणाम

राणीच्या बागेत येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटली, उत्पन्नावर परिणाम

भायखळ्यातल्या वीर जिजामाता उद्यान म्हणजेच राणीच्या बागेत येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमालीची घटली आहे. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नातही घट झाली आहे. गेल्या तीन वर्षात राणीच्या बागेत पर्यटकांची संख्या 21 टक्क्यांनी घटली आहे.

2023-24 दरम्यान 28.97 लाख पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिली होती. तर यात घट होऊन एप्रिल 2024-25 दरम्यान 23.57 लाख पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिली. 2023-24 साली पर्यटकांच्या माध्यमातून पालिकेला 11.46 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा पालिकेला 9.18 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

2024 च्या मे आणि नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिली होती, या महिन्यात शाळकरी मुलांना सुट्टी असते म्हणून पर्यटक संख्येत वाढ झाली होती. 2022-23 साली 30 लाख पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिली होती, तेव्हा पालिकेला 11.59 कोटी रुपयांचे उत्पन्न आले होते.

पर्यटकांना सतत नवीन काही तरी हवं असतं त्यामुळे पर्यटकांची संख्या घटली असावी असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. राणीच्या बागेत आम्ही मगर आणि सुसरींचे प्रदर्शन भरवले होते, तसेच गुजरातहून सिंह आणायचेही प्रयत्न सुरू आहे असेही अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Sanjay Nirupam :  ‘हिंदीमध्ये काहीही चूक नाही, महाराष्ट्रातील सर्व मुलांना….’ संजय निरुपम मराठी vs हिंदी वादात काय म्हणाले? Sanjay Nirupam : ‘हिंदीमध्ये काहीही चूक नाही, महाराष्ट्रातील सर्व मुलांना….’ संजय निरुपम मराठी vs हिंदी वादात काय म्हणाले?
“तुम्ही तुमच्या मंदिराच्या ट्रस्टमध्ये बिगर हिंदूला सदस्य बनवणार का? हा सुप्रीम कोर्टाचा प्रश्नच एकदम चुकीचा आहे. कारण असं आहे की,...
हे तर पडद्यामागचे राजकारण…हिंदीच्या सक्तीवरून संजय राऊत यांनी धु धु धुतले; कशासाठी घेतला निर्णय, दिले हे कारण
‘भारतात जातीवाद आहे की नाही? एकदाच काय ते ठरवा’; अनुराग कश्यप का भडकला?
3 दिवस कुजत राहिला काजोलच्या आजीचा मृतदेह, वयाच्या 84 व्या वर्षी हृदयद्रावक अंत
इतर महिलांकडे पाहिल्यावर आकर्षित होता का? लक्ष्मीकांत बेर्डे यांचं प्रामाणिक उत्तर
सूडबुद्धीने निलंबित केलेल्या शिक्षक गिरीश फोंडेंवरील कारवाई मागे घ्या, कोल्हापूर महापालिकेवर शिक्षकांचा मोर्चा मूक मोर्चा
महाराष्ट्राचा आत्मा, भाषा, संस्कार मराठीच! ही आमची राजभाषा, इथे मराठीच चालणार; संजय राऊत यांनी ठणकावले