‘मला खात्री आहे की, सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करणार नाही’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीपूर्वी किरेन रिजिजू यांचं वक्तव्य

‘मला खात्री आहे की, सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करणार नाही’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीपूर्वी किरेन रिजिजू यांचं वक्तव्य

वक्फ सुधारणा कायद्याविरोधात देशभरातील अनेक राज्यांमध्ये निदर्शने केली जात आहेत. पश्चिम बंगाल आणि त्रिपुरासह अनेक राज्यांमध्ये या कायद्याविरुद्ध हिंसाचार उसळला आहे. या विरोधात अनेक विरोधी पक्ष आणि मुस्लिम संघटनांच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, याचबद्दल संसदीय कार्य आणि अल्पसंख्याक कल्याण मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, सर्वोच्च न्यायालय कायदेविषयक बाबींमध्ये हस्तक्षेप करणार नाही, असा त्यांना विश्वास आहे.

एनडीटीव्हीशी संवाद साधताना किरेन रिजिजू म्हणाले, “सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही. उद्या सरकारने न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप केला तर ते चांगले होणार नाही. आपण एकमेकांचा आदर केला पाहिजे. अधिकारांचे विभाजन कास करण्यात आलं आहे, हे चांगल्या प्रकारे परिभाषित आहे.” दरम्यान, सर्वोच्च न्यायालय बुधवारी या प्रकरणाची सुनावणी करणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“त्यांना” चावलेला कुत्रा वाघ्या तर नव्हता ना? अमोल मिटकरी यांच्या समाज माध्यमांवरील त्या पोस्टने वादाला फोडले तोंड, म्हणाले खटला फास्ट ट्रॅक… “त्यांना” चावलेला कुत्रा वाघ्या तर नव्हता ना? अमोल मिटकरी यांच्या समाज माध्यमांवरील त्या पोस्टने वादाला फोडले तोंड, म्हणाले खटला फास्ट ट्रॅक…
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे यांच्यावर सोमवारी कुत्र्याने हल्ला केला होता. सांगली येथील माळी गल्लीतून जात असताना भटक्या...
Zaheer Khan-Sagarika Ghatge : झहीर खान-सागरिका झाले आई-बाबा, पोस्ट शेअर करत सांगितलं खास नाव…
सई ताम्हणकरची फक्कड लावणी; नेटकरी म्हणाले ‘आता मार्केट गाजवणार’
अरबाज खान दुसऱ्यांदा बनणार बाबा, पत्नी शुरा प्रेग्नंट? नेमकं काय आहे सत्य?
कांदे बटाटे एकत्र ठेवू नका लगेच कुजतील! जाणून घ्या अजून कोणत्या भाज्या आणि फळे एकत्र ठेवू नयेत?
काय फालतू बॅटिंग केली ना आम्ही, KKR vs PBKS सामन्यानंतर दोन मुंबईकरांमधील संवादाचा व्हिडीओ व्हायरल
उन्हाळ्यात माठ खरेदी करण्यापूर्वी या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा!