मुर्शिदाबाद हिंसाचारासाठी मोदी, योगी आणि शहा जबाबदार, TMC चा आरोप

मुर्शिदाबाद हिंसाचारासाठी मोदी, योगी आणि शहा जबाबदार, TMC चा आरोप

पश्चिम बंगालच्या मुस्लिमबहुल मुर्शिदाबाद जिह्यात वक्फ (दुरुस्ती) कायद्याच्या निषेधार्थ हिंसक निदर्शने झाली. ज्यामध्ये 3 जणांना आपला जीव गमवावा लागला आणि अनेक जण जखमी झाले. तृणमूल काँग्रेस (TMC) हिंसाचाराच्या घटनांसाठी भाजपला जबाबदार धरत आहे. मुर्शिदाबाद हिंसाचारासाठी मोदी, योगी आणि शहा जबाबदार असल्याचं तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा म्हणाले आहेत.

वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना टीएमसीचे आमदार मदन मित्रा म्हणाले की, ‘भाजप नेते चुकीची माहिती पसरवून बंगालमध्ये हिंसाचार घडवू इच्छितात.” ते म्हणाले, “देशात जे काही दंगली होत आहेत त्यासाठी अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ जबाबदार आहेत. जर या प्रकारच्या हिंसाचारात कोणी जीव गमावत असेल तर ते चुकीचे आहे. जोपर्यंत ममता बॅनर्जी आहेत, तोपर्यंत बंगालमध्ये कुठेही हिंसाचार होऊ शकत नाही. ममता बॅनर्जी सर्वांना सोबत घेऊन चालल्या आहेत.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘आधी पटवलं मग केलं लग्न…’, शिंदेंच्या कोकणातील शिलेदाराची अनोखी लव्हस्टोरी, काय सांगितला अफलातून किस्सा? ‘आधी पटवलं मग केलं लग्न…’, शिंदेंच्या कोकणातील शिलेदाराची अनोखी लव्हस्टोरी, काय सांगितला अफलातून किस्सा?
कोकणातील एकनाथ शिंदे गटाचे मातब्बर नेते भरतशेठ गोगावले हे त्यांच्या बेधडक स्वभावामुळे ओळखल्या जातात. कोकणी माणसासारखे ते वरवर कडक वाटत...
लाडकी बहीण योजनेत आठ लाख महिलांना 1500 रुपयांऐवजी 500 रुपये मिळणार
सूर्यदेव कोपला, मुंबईत घामाच्या धारा, अनेक जिल्ह्यात पार वाढला, काम असेल तरच बाहेर पडा
मुस्लिम या देशात कायद्यात राहिले तर फायद्यात…धीरेंद्र शास्त्री महाराज नेमके काय म्हणाले?
‘नेहरूंकडून आंबेडकरांचा अपमान, तर मोदींकडून देवतुल्य स्थान’; बाबासाहेबांच्या जयंतीदिनी कंगना यांचं मोठं वक्तव्य
लॉरेन्स बिष्णोईनंतर सलमानचा नवीन दुश्मन कोण? ‘पांड्या’ने का पाठवला धमकीचा मेसेज?
घटस्फोटानंतर युजवेंद्र चहलचं ब्रेकअप? व्हिडीओ पोस्ट करत ‘ती’ म्हणाली, ‘जा तुला माफ…’