टीम इंडिया चॅम्पियन! 25 वर्षानंतर बदला पूर्ण, न्यूझीलंडला पराभूत करत रोहितसेनेने जिंकले विजेतेपद
टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद पटकावले आहे. एकतर्फी झालेल्या सामन्यात रोहितसेनेने न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव केला. टीम इंडियाने किवी संघाने दिलेले 252 धावांचे लक्ष्य केवळ 6 विकेट्स गमावून पूर्ण केले. टीम इंडियाने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. अंतिम सामन्यात कर्णधार रोहित शर्माची याने ७६ धावांची जबरदस्त खेळी केली. तर श्रेयस अय्यरने 48 धावा केल्या. केएल राहुल आणि हार्दिक पंड्या यांनी शेवटच्या षटकांमध्ये चांगली फलंदाजी केली आणि हिंदुस्थानी संघाला लक्ष्यापर्यंत पोहोचवले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List