महाराष्ट्रात मराठी माणसांनी काय खायचे हे आम्हीच ठरवणार! गिरगावकरांनी ठणकावले
On
मराठमोळय़ा गिरणगावच्या टोलेजंग विकासासोबतच मांसाहारी आणि शाकाहारी अशा भिंती उभ्या राहत आहेत. अनेक सोसायटय़ांमध्ये मांसाहाराला मनाई करण्यापर्यंत मजल गेली आहे. त्यावरून अनेकदा खटकेही उडत आहेत. या पार्श्वभूमीवर गिरगावात शोभायात्रेवेळी झळकलेला हा फलक लक्षवेधी ठरला. ‘आमच्या महाराष्ट्रात मराठी माणसांनी ताटात काय खायचे हे फक्त आम्हीच ठरवणार’ असे यात ठणकावून सांगण्यात आले. ‘आम्ही गिरगावकर’ या संस्थेने हा फलक लावला आहे.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
02 Apr 2025 00:04:56
पंजाब किंग्सने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. लखनऊविरुद्ध झालेल्या सामन्यात पंजाबने लखनऊचा 8 विकेटने...
Comment List