Pune News – महिला पोलीस भरती दरम्यान चेंगराचेंगरी, अनेक उमेदवार जखमी

Pune News – महिला पोलीस भरती दरम्यान चेंगराचेंगरी, अनेक उमेदवार जखमी

पुण्यात महिला पोलीस भरती दरम्यान व्यवस्थापनाच्या गलथान कारभारामुळे चेंगराचेंगरीची घटना बुधवारी पहाटे घडली. यात अनेक महिला उमेदवार जखमी झाल्या आहेत. महिलांच्या पायाला दुखापती झाल्या आहेत. या घटनेनंतर महिला उमेदवारांच्या पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात महिला पोलीस भरतीसाठी उमेदवारांची मोठी गर्दी उसळली होती. यादरम्यान मुख्यालयाचं लोखंडी गेट कोसळल्याने एकच गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली.

पुण्यात महिला कारागृह पोलिसांच्या 513 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. यासाठी राज्यभरातून तीन हजारांहून अधिक महिला उमेदवार पुण्यात दाखल झाल्या होत्या. मात्र प्रशासनाने यासाठी कोणतेही चोख नियोजन केले होते. प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे भरती प्रक्रियेदरम्यान ही घटना घडली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरेंवर नेमका आरोप काय? याचिकेत कुणाकुणाचा उल्लेख? वाचा A टू Z दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरेंवर नेमका आरोप काय? याचिकेत कुणाकुणाचा उल्लेख? वाचा A टू Z
दिशा सालियन हिच्या हत्येप्रकरणात आता नवीन ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. दिशा सालियन हिचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात धाव घेतली...
नागपूर पेटवून सरकार पार्ट्या करत आहे; हर्षवर्धन सपकाळ यांची महायुती सरकारवर टीका
Manipur Violence – मणिपूर अशांतच! चुराचंदपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, एकाचा मृत्यू तर अनेक जखमी
MPSC परीक्षेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, आयोगासंदर्भात म्हणाले…
मोठी बातमी! दिशा सालियन प्रकरणात मोठं ट्विस्ट, वडिलांची हायकोर्टात धाव
रिल बनवणाऱ्या सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची घोषणा, मुख्यमंत्र्यांनी थेट सांगितले…
जयंत पाटलांचा ‘तो’ प्रश्न, फडणवीसांचं उत्तर; नितेश राणेंना नेमका काय दिला सल्ला?