पहलगाम हल्ल्यातील पीडित सहा कुटुंबांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

पहलगाम हल्ल्यातील पीडित सहा कुटुंबांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात महाराष्ट्रातील काही पर्यटकांचा मृत्यू झाला होता. मृतांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई म्हणून 50 लाख रुपये दिले जातील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना शिक्षण आणि नोकरीतही सरकार मदत करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. तसेच मृतांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी दिली जाईल असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा: हर्षवर्धन सपकाळ नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा: हर्षवर्धन सपकाळ
छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या राज्यात काही शक्ती जाणीवपूर्वक द्वेष, मत्सर पसरवत आहेत. नागपूर...
महाराष्ट्र सरकारच्या ‘ग्रीन वॉश’ला बळी पडू नका; आदित्य ठाकरे यांचा पर्यावरणविरोधी धोरणावरून भाजपसह महायुतीवर घणाघात
Photo – थायलंडच्या समुद्रकिनारी 46 वर्षीय मराठी अभिनेत्रीचा दिसला बोल्ड लूक
रत्नागिरीच्या रनपार समुद्रात बोट बुडाली, 16 जणांना वाचवण्यात यश
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे धक्का बसला, नेहा खानने हिंदू धर्म स्वीकारला
ठरलं! हिंदुस्थानी अंतराळवीर शुभांशू शुक्ला 29 मे रोजी अंतराळात जाणार
मुंबई इंडियन्सला जेतेपद मिळवून देणारी खेळाडू इंग्लंडची नवीन कर्णधार, ECB ने केली घोषणा