होर्डिंगवरून कोर्टाने सरकारला सुनावले
On
लातूर महापालिका, अंबरनाथ नगर परिषदेने 90 टक्क्यांहून अधिक बेकायदा हार्ंडग्ज हटवले असून शहरे विद्रूप करणारी होर्डिंग मुंबईसह इतर शहरांत कायम असल्याने हायकोर्टाने आज नाराजी व्यक्त केली. लातूर, अंबरनाथ पालिकांना जे जमले ते तुम्हाला का नाही, असा सवाल करत लातूर, अंबरनाथ पालिकेचे कर्तृत्व डोळ्यासमोर ठेवा अशा शब्दांत हायकोर्टाने आज सरकारसह इतर पालिका प्रशासनांना सुनावले.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
30 Mar 2025 08:04:50
गुढीपाडवा म्हणजे हिंदू नवीन वर्षाचा पहिला दिवस. या दिवसांपासून मराठी नवीन वर्ष सुरु होतं. गुढीपाडवा म्हणजे हिंदू शास्त्रानुसार चैत्र शुद्ध...
Comment List