नुकसान भरपाई द्यावी लागेल म्हणून सरकारने मृतांचे आकडे लपवले
On
नुकसानभरपाई द्यावी लागेल म्हणून सरकार महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेतील मृतांचा आकडा लपवत असल्याची टीका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली. दुर्घटनेची सत्यता, आकडे लपवणे, पुरावे लपवणे हा एक गुन्हा आहे. लोकांचे लक्ष विचलित व्हावे या हेतूने हे सर्वकाही सुरू आहे. या घटनेमागे कोणतेही कटकारस्थान नसून हे केवळ सरकारचे अपयश आहे. साधू, संतदेखील हेच म्हणत आहेत, असा हल्ला अखिलेश यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून सरकारवर चढवला.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
अमेरिकेत पुन्हा विमान दुर्घटना, उड्डाणानंतर 30 सेकंदातच कोसळले, अनेक घरांना आग; सहा जणांचा मृत्यू
01 Feb 2025 08:03:35
अमेरिकेत पुन्हा विमान दुर्घटना घडली आहे. फिलाल्डेफिया येथील विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर 30 सेकंदातच एक विमान दुर्घटनाग्रस्त झाले. शॉपिंग मॉलजवळ हे...
Comment List