महाराष्ट्रात उष्माघाताचा पहिला बळी, सांगलीत गारेगाsss र; विक्रेत्याचा उन्हामुळे मृत्यू
On
फेब्रुवारी महिना संपायला अजून आठवडा शिल्लक असतानाच मे महिन्यासारख्या कडक उन्हाच्या झळा बसत आहेत. अशातच राज्यात आज उष्माघाताने पहिला बळी घेतला. सांगलीतील हिराबाग कॉर्नर येथे गारेगार विव्रेता रामपाल याला अचानक उष्माघातामुळे भोवळ आली. त्यानंतर रक्ताच्या उलटय़ा झाल्या आणि जागीच मृत्यू झाला. राज्यात पाऱ्याने पस्तीशी ओलांडली असून सोलापुरात पारा 38 अंश सेल्सिअसपर्यंत गेला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
25 Feb 2025 08:04:00
प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याला आलेल्या भाविकांना शौचालयाची पुरेशी सोय नसल्याने भाविकांना नाइलाजास्तव उघड्यावर शौचास बसावे लागत आहे. राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी)...
Comment List