मुंबईकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार; बाष्पीभवन, गळतीमुळे तलावांमधील पाणी आटलं

मुंबईकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार;  बाष्पीभवन, गळतीमुळे तलावांमधील पाणी आटलं

मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट ओढवलं आहे. एकीकडे कडक उन्हामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे याच कडक उन्हामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमधील पाणी आटलं आहे. तलावांमधील पाण्याचं बाष्पीभवन आणि गळतीमुळे मुंबईकरांचा पाणीसाठा अर्धा झाला आहे. म्हणून पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलं आहे.

दरम्यान, मुंबईला अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, मोडक सागर, तानसा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणे/तलावांतून पाणीपुरवठा केला जातो. यातच अप्पर वैतरणात 1 लाख 63 हजार 299 दशलक्ष लिटर, ⁠मोडक सागरमध्ये 26 हजार 316 दशलक्ष लिटर, ⁠तानसात 66 हजार 612 दशलक्ष लिटर, ⁠मध्य वैतरणात 98 हजार 803 दशलक्ष लिटर, ⁠तुळशीत 4 हजार 535 दशलक्ष लिटर, ⁠भातसामध्ये 3 लाख 75 हजार 432 दशलक्ष लिटर आणि विहार 16 हजार 438 दशलक्ष लिटर पाणीसाठी शिल्लक आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’वर शरद पवार थेट बोलले; उद्धव ठाकरेंच्या खासदारांबाबत केलं मोठं भाकित एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’वर शरद पवार थेट बोलले; उद्धव ठाकरेंच्या खासदारांबाबत केलं मोठं भाकित
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं...
‘छावा’ सिनेमामुळे निर्मात्यांना झालेल्या फायद्याचा आकडा ऐकलात का? ‘पुष्पा २’च्या निर्मात्यांना देखील टाकले मागे
संजय राऊत यांच्याशी मी सहमत, नीलम गोऱ्हे यांचे विधान मूर्खपणाचे; शरद पवार यांची टीका
चंद्रपुरात ओबीसीकडून निषेध आंदोलन, सरकारच्या निर्णयाचा विरोध
नांदेडमध्ये दिवसाढवळ्या दोघांवर गोळीबार, एकाची हत्या; मुख्य आरोपीला पंजाबमधून अटक
महायुती सरकारमध्ये मागासवर्गीय असुरक्षित, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं वक्तव्य
Champions Trophy 2025 – रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीच्या फिटनेसची चाहत्यांना चिंता, श्रेयस अय्यरने दिली महत्त्वाची अपडेट