तिकीट महागल्याने रेल्वे प्रवाशांची फर्स्ट एसी कोचकडे पाठ

तिकीट महागल्याने रेल्वे प्रवाशांची फर्स्ट एसी कोचकडे पाठ

रेल्वेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशातील सर्वाधिक जनता थर्ड एसी कोचमधून प्रवास करणे पसंत करते. महागडय़ा तिकिटांमुळे फर्स्ट आणि सेकंोड एसीला बहुतेक लोकांची प्राथमिकता नसल्याचे दिसते. रेल्वेने गेल्या पाच वर्षांतील आकडे जाहीर केले आहेत. कोरोनानंतर थर्ड एसीमधून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. पूर्वी केवळ 11 कोटी लोक थर्ड एसीमधून प्रवास करायचे. मात्र पाच वर्षांत ही संख्या दुप्पट झाली आहे. थर्ड एसीमध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या 2.5 पटीने वाढली आहे. कोरोनापूर्वी 11 कोटी लोक थर्ड एसीमध्ये प्रवास करत होते तर 5 वर्षांत ही संख्या 26 कोटींवर पोहोचली आहे. थर्ड एसी कोचच्या तिकिटांची किंमत कमी असल्याने थर्ड एसीमध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Mahakumbh 2025 भाविकांचे उघड्यावर शौच : प्रदूषण कंट्रोल बोर्ड करणार तपास, हरित लवादाचे आदेश Mahakumbh 2025 भाविकांचे उघड्यावर शौच : प्रदूषण कंट्रोल बोर्ड करणार तपास, हरित लवादाचे आदेश
प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याला आलेल्या भाविकांना शौचालयाची पुरेशी सोय नसल्याने भाविकांना नाइलाजास्तव उघड्यावर शौचास बसावे लागत आहे. राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी)...
आई, गर्लफ्रेंडसह सहा जणांची हत्या करून पोलीस स्टेशनमध्ये आला, पोलिसांना दिली धक्कादायक माहिती
मंत्र्यांचे पीएस, ओएसडी स्वत: फडणवीस ठरवतात, माणिकराव कोकाटे यांचे विधान
सोलापुरात शिवसैनिक आक्रमक; कर्नाटकच्या एसटीवर ‘जय महाराष्ट्र’
संगणक अभियंता मारहाण प्रकरण, कुख्यात गजा मारणे पोलिसांना शरण! मारणे टोळीविरुद्ध ‘मोक्का’
महाराष्ट्रात उष्माघाताचा पहिला बळी, सांगलीत गारेगाsss र; विक्रेत्याचा उन्हामुळे मृत्यू
54 बेकायदा इमारती तोडायला आलेल्या ठाणे महापालिकेच्या पथकाला रोखले! ‘दिवा’ पेटला, पेट्रोलच्या बाटल्या घेऊन शेकडो रहिवाशांचे आंदोलन