आता तरी पंतप्रधान मोदी मणिपूरला भेट देऊन तिथे शांतता आणणार का? राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला सवाल

आता तरी पंतप्रधान मोदी मणिपूरला भेट देऊन तिथे शांतता आणणार का? राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला सवाल

केंद्र सरकारने मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला भेट देणार का असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विचारला आहे. तसेच मणिपूरच्या या अवस्थेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट जबाबदार आहेत ही बाब सुद्धा ते नाकारू शकत नाहीत असेही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, मणिपूरमध्ये केंद्र सरकारने उशिरा का होईना राष्ट्रपती राजवट लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे भाजपला मणिपूर सांभाळता आले नाही याचे उत्तम उदाहरण आहे. मणिपूरच्या या अवस्थेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट जबाबदार आहेत ही बाब सुद्धा ते नाकारू शकत नाहीत. पंतप्रधान मोदी मणिपूरला भेट देणार आहेत का? आणि मणिपूरच्या आणि हिंदुस्थानच्या जनतेला हे सांगणार का की तिथे शांतता कशी परत आणणार? असा सवालही राहुल गांधी यांनी विचारला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठा ट्विस्ट… ममता कुलकर्णी पुन्हा बनली महामंडलेश्वर, पहिल्यांदाच उघड केलं पद सोडण्याचं कारण मोठा ट्विस्ट… ममता कुलकर्णी पुन्हा बनली महामंडलेश्वर, पहिल्यांदाच उघड केलं पद सोडण्याचं कारण
प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने संन्यास घेतला. अध्यात्माच्या मार्गाला लागलेली ममता महामंडलेश्वर झाली. पण तिला महामंडलेश्वर पद दिल्याने किन्नर आखाड्यात...
मुंबई गोवा महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक, आई-मुलाला 30 फूटांपर्यंत फरफटत नेलं
आता तरी पंतप्रधान मोदी मणिपूरला भेट देऊन तिथे शांतता आणणार का? राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला सवाल
धारावीतील ५० हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण, अपात्र झोपडीधारकांचे काय होणार ?
प्रियांका चोप्राच्या वहिनीला लग्नानंतर होतोय याचा त्रास,दाखवल्या मानेवरील खुना; म्हणाली ‘हे काय चाललंय?’
एक्स गर्लफ्रेंड मलायकाचा भन्नाट डान्स पाहून अर्जून कपूरची बोलती बंद, म्हणाला, सध्या मी…
पोलीस चौकशीला रणवीर अलाहाबादिया गेलाच नाही;अखेर मुंबई पोलिसांनी घेतली पुढची अॅक्शन