पाकिस्तानात मौलाना काशिफ अलीची गोळ्या घालून हत्या, लश्कर ए तोयबाचा चालवायचा राजकीय पक्ष

पाकिस्तानात मौलाना काशिफ अलीची गोळ्या घालून हत्या, लश्कर ए तोयबाचा चालवायचा राजकीय पक्ष

लश्कर ए तैय्यबाच्या मौलाना काशिफ अलीची त्याच्या राहत्या घरी गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. त्याच्या हत्येनंतर पाकिस्तानमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

मौलाना काशिफ अली हा लश्कर ए तैय्यबाची राजकीय शाखा पाकिस्तानी मरकझी मुस्लमी लीग चालवत होता. काशिफ अली पाकिस्तनाच्या खैबर पख्तुन्वा भागात राहत होता. हा पक्ष लश्कर ए तोयबाचा म्होरक्या हाफिझ सईदने स्थापन केला होता. मिळालेल्या माहितीनुसार काशिफ अलीच्या राहत्या घरी त्याच्या डोक्यात गोळी घालून त्याची हत्या करण्यात आली. काशिफ अलीवर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. त्यानंतर काशिफ अलीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. काशिफ अलीच्या मृत्यूमुळे पाकिस्तानात हळहळ व्यक केली जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोदींची ‘ती’ पोस्ट राहुल गांधींनी कॉपी पेस्ट केली, प्रकाश आंबेडकर यांचा टोला मोदींची ‘ती’ पोस्ट राहुल गांधींनी कॉपी पेस्ट केली, प्रकाश आंबेडकर यांचा टोला
देशातील विरोधी पक्षांची अवस्था लकवा मारल्यासारखी झाल्याची टीका केली वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते पुढे...
‘आता मी धक्का पुरुष झालोय त्यामुळे…’ उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन
शाहरूखवर का आली घर भाड्याने घेण्याची वेळ? लग्झरी अपार्टमेंटसाठी दर महिन्याला मोजणार लाखो रूपये
कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीत आईचा मृत्यू, पण मृतांच्या यादीत नाव नाही; अनेक पीडित कुटुंबीयांनी व्यक्त केलं दुःख आणि रोष
दृश्यम- 3 लवकरच येणार साऊथ सुपरस्टार मोहनलालची घोषणा!
Delhi Stampede – क्षमतेपेक्षा जास्त तिकिटं का विकली? दिल्ली हाय कोर्टाचा रेल्वेला सवाल
जो न्याय राहुल गांधी, सुनील केदार यांना लावला तोच न्याय कोकाटेंना लावा! अंबादास दानवे यांची मागणी