ज्या शिवसेनेने तुम्हाला प्रतिष्ठा दिली त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करणे निर्लज्जपणा, संजय राऊत यांनी विखे पाटलांना फटकारले

ज्या शिवसेनेने तुम्हाला प्रतिष्ठा दिली त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करणे निर्लज्जपणा, संजय राऊत यांनी विखे पाटलांना फटकारले

”कोण आहेत हे विखे पाटील. घाबरून ज्यांनी दहा वेळा पक्ष सोडला. दहा वेळा साड्या बदलणारे हे लोक आहेत, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी

भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा समाचार घेतला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला.

”कोण विखे पाटील. ज्यांनी घाबरून दहा वेळा पक्ष सोडून गेले. या विखे पाटलांना व त्यांच्या वडिलांना पहिलं मंत्रीपद उद्धव ठाकरे यांनी दिलंय. दहा वेळा साड्या बदलणारे हे लोक आहेत. यांनी आपल्याला शिकवू नये. आपण मातोश्रीवर येत होतात. शिवसेनेने, काँग्रेसने तुम्हाला सर्व काही दिलं. ज्या शिवसेनेने तुम्हाला मान प्राण प्रतिष्ठा दिली त्यांच्याबद्दल तुम्ही असं वक्तव्य करता हा निर्लज्जपणा आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी विखे पाटलांवर टीका केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मर्सिडीजवरून राजकारण तापलं! विनायक राऊतांचा गोऱ्हेंवर पलटवार, म्हणाले शपथ घेऊन सांगा.. मर्सिडीजवरून राजकारण तापलं! विनायक राऊतांचा गोऱ्हेंवर पलटवार, म्हणाले शपथ घेऊन सांगा..
दिल्लीमध्ये आयोजित अखिल भारतीय साहित्य संमेलनात बोलताना शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना ठाकरे गटावर गंभीर आरोप केला आहे. उद्धव...
नीलम गोऱ्हेंच्या आरोपानंतर वातावरण तापलं, ठाकरे गटाच्या नेत्यानं कुंडलीच मांडली, मागितला 18 मर्सिडीजचा हिशोब
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या..! रेल्वेच्या तिन्हीही मार्गांवर आज मेगाब्लॉक, वेळापत्रक काय?
‘बाबू काबूच्या बाहेर असतो, महिन्यातून किमान 20 वेळा तरी…’ ; प्रसिद्ध अभिनेत्रीनेच कास्टिंग काऊचबाबत सगळं सांगितलं
बच्चन कुटुंब आणि ‘या’ अभिनेत्यामध्ये 30 वर्षांपासून कट्टर शत्रूत्व; एकत्र काम न करण्याची घेतली शपथ
‘हा’ एक बदल केला असता तर ‘छावा’मधली ती भूमिका आणखी खुलली असती; तुम्हाला काय वाटतं?
महाकुंभमध्ये डुबकी मारल्यानंतर पवन कल्याण रुग्णालयात दाखल; नदीतील प्रदूषणाबाबत प्रश्न उपस्थित