दिल्लीनंतर आता हिमाचल प्रदेशलाही भुकंपाचे हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

दिल्लीनंतर आता हिमाचल प्रदेशलाही भुकंपाचे हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

दिल्ली-एनसीआरमध्ये काही दिवसांपूर्वी भूकंपाचे हादरे बसले होते. पहाटे पहाटे दिल्लीकरांना 4 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा हादरा बसला होता. आता हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्या भूकंपाने हादरला आहे. मंडी जिल्ह्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे हादरे नागरिकांना जाणवले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र हे मंडी जिल्ह्यातील सुंदरनगर भागातील किआर्गी गावाच्या परिसरात आहेत. सकाळी 8 वाजून 42 मिनिटांच्या दरम्यान भूकंपाचा धक्का बसला असून त्याची तिव्रता 3.7 रिश्टर स्केल इतकी होती. सात किलोमीटर क्षेत्रामध्ये भूकंपाचे धक्के नागरिकांना जाणवले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यासंदर्भात इंडिया टीव्हीने वृत्त दिले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शिवरायांचे आठवावे रूप… छत्रपती शिवाजी महाराजांच्या या 12 गड-किल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळणार शिवरायांचे आठवावे रूप… छत्रपती शिवाजी महाराजांच्या या 12 गड-किल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळणार
हिंदूस्थानचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गड आणि किल्ल्यांना जतन केले जाण्याची मागणी नेहमीच केली जात असते....
‘साहित्य महामंडळानं माफी मागावी’, संजय राऊत यांची मागणी; उषा तांबेंचं एका वाक्यात उत्तर
‘बाथरूममध्ये जाऊन चार तास…’ पत्नी सोनियाने सांगितलं हिमेश रेशमियाचं ते सिक्रेट, अभिनेत्याची झाली चांगलीच पंचाईत
छावा चित्रपटच्या दिग्दर्शकाविरोधात शिर्के घराणे आक्रमक, आता ठरवली अशी रणनीती
झोपण्यापूर्वी हे पाणी प्या… चमत्कारीक फायदे ऐकून तुम्हीही तोंडात बोट घालाल; वस्तू छोटी पण…
IND Vs PAK – टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारली; 6 गडी राखून दणदणीत विजय
राज्यसेवेतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागांबाबत निर्णयात अचानक बदल; विद्यार्थ्यांवर अन्याय?