मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; ‘या’ भागात 5 फेब्रुवारीला पाणीपुरवठा बंद

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; ‘या’ भागात 5 फेब्रुवारीला पाणीपुरवठा बंद

मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबई पूर्ण आणि पश्चिम उपनगरतील पाणीपुरवठा बुधवारी (5 फेब्रुवारी रोजी) तब्बल 30 तासांसाठी बंद राहणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत नवीन 2400 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यासाठी बुधवारी सकाळी 11 वाजता ते गुरुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 30 तासांच्या कालावधीसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार (5 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजेपासून ते गुरुवार (6 फेब्रुवारी) सायंकाळी 5 वाजेपर्यंत भांडुप, कुर्ला, अंधेरी ते वांद्रे (पूर्व), धारावी आणि दादरमधील काही भागात 30 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाणीपुरवठा बंद राहणार असल्यानेच मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ग्रामीण भागात एसटी रुबाबात धावणार, नव्या गाड्यांच्या समावेशाने लांबपल्ल्याचा प्रवास सुखकर होणार ग्रामीण भागात एसटी रुबाबात धावणार, नव्या गाड्यांच्या समावेशाने लांबपल्ल्याचा प्रवास सुखकर होणार
एसटी महामंडळात स्वमालकीच्या २६४० बसेस टप्प्या टप्प्याने दाखल होत आहेत. पहिल्या टप्प्यातील ११० बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेस अशोक...
खुशी कपूरच्या मिस्ट्री मॅनचा खुलासा?; कोण आहे अभिनेत्रीच्या स्वप्नांचा राजकुमार?
BMC Budget 2025 : महापालिकेच्या मुदत ठेवींमध्ये घट, प्रत्येक वर्षी 4500 कोटींचा तोटा; 4 फेब्रुवारीला सादर होणार BMC चं अर्थसंकल्प
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल – नक्षलवाद्यांमध्ये चकमक; 8 नक्षलवाद्यांचा खात्मा
फक्त पोकळ घोषणा, मोठ्या वल्गना…शेतकरी, कृषीक्षेत्रासाठी अर्थसंकल्पात काहीही नाही; राजू शेट्टींचा हल्लाबोल
Crime News – मानवतेला काळीमा, मेव्हणीवर बलात्कार करून मृतदेह जाळला
Budget 2025 – निधीमध्ये कपात केल्याने महत्त्वाच्या क्षेत्रांना फटका; पी. चिदंबरम यांनी आकडेवारीतून केले स्पष्ट