सत्ता हातात हवी असल्यानं 3 वर्षांपासून पालिका निवडणुका नाही, हर्षवर्धन सपकाळ यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका

सत्ता हातात हवी असल्यानं 3 वर्षांपासून पालिका निवडणुका नाही, हर्षवर्धन सपकाळ यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका

मुंबई, ठाणे महापालिकांसह इतर पालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक गेल्या 3 वर्षांपासून लटकल्या आहेत. यावरूनच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, “राज्यात देवेंद्र फडणवीसांना सत्ता हातात हवी आहे, या हट्टामुळेच तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत.”

माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले आहेत की, “140 कोटी लोकसंख्येच्या देशाचे प्रतिनिधित्व केवळ काही आमदार, खासदार करणे कठीण आहे. म्हणून नगरसेवक, सरपंच, सभापती, महापौर असे सत्तेचे विकेंद्रीकरण केले होते. पण भाजपाला विशेषतः राज्यात देवेंद्र फडणवीसांना सत्ता हातात हवी आहे आणि या हट्टामुळेच तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Sikandar : ‘सिकंदर’ हिट की फ्लॉप? 3 दिवसांत अर्ध्या बजेटचीही वसूली नाही, चकीत करणार मंगळवारचं कलेक्शन Sikandar : ‘सिकंदर’ हिट की फ्लॉप? 3 दिवसांत अर्ध्या बजेटचीही वसूली नाही, चकीत करणार मंगळवारचं कलेक्शन
अभिनेता सलमान खान आणि रश्मिका मंदाना यांचा बहुचर्चित ‘सिकंदर’ हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर 30 मार्च रोजी देशभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला....
माझगाव डॉक येथे शिवजयंती जल्लोषात, स्थानीय लोकाधिकार समिती आणि भारतीय कामगार सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
‘एमएमआरडीए’चा मुंबई विद्यापीठाला 1200 कोटींचा ठेंगा, पुलाच्या टीडीआरची रक्कम 11 वर्षे थकवली; मोडकळीला आलेल्या इमारतींमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण
पाच बिल्डरांनी ‘शिवशाही’चे 116 कोटी रुपये भाडे थकवले
सैफ अली खान हल्ला प्रकरण – आरोपीच्या जामीन याचिकेवर उत्तर सादर करा, सत्र न्यायालयाचे पोलिसांना आदेश
मुंबई पालिकेची 6 हजार 300 कोटी रुपयांची विक्रमी कर वसुली, 188 कोटी रुपयांची जादा रक्कम जमा 
नवी विकासकामे नकोत, तिजोरीत खडखडाट; आर्थिक भार सोसेना, राज्य सरकारने परिपत्रकच काढले