पश्चिम बंगालमध्ये मोठी दुर्घटना टळली, मालगाडीचे पाच डबे रुळावरुन घसरले

पश्चिम बंगालमध्ये मोठी दुर्घटना टळली, मालगाडीचे पाच डबे रुळावरुन घसरले

पश्चिम बंगालच्या अलीपुरद्वार जिल्ह्यामध्ये न्यू मयनागुडी स्टेशनजवळ मंगळवारी सकाळी 6.20च्या सुमारास एका मालगाडीचे पाच डबे रुळावरुन खाली घसरले. मालगाडी रिकामी होती त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

ट्रेनचे डबे रुळावरुन खाली घसरल्यानंतर रेल्वे सेवेत कोणत्याही प्रकारचा अडथळा समोर आलेला नाही. बोलले जाते की, घटनेवेळी मालगाडीचा वेग कमी होता, त्यामुळे त्याचा फारसे नुकसान झाले नाही. मात्र मालगाडी रुळावरुन घसरल्याने दोन विजेचे खांब आणि पाण्याच्या पाईपलाईनचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ रेल्वे अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले.या घटनेनंतर येथून जाणाऱ्या ट्रेन दुसरीकडून वळविण्यात आले.

रेल्वेच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन रुळावरुन घसरल्याचे नेमेके कारण स्पष्ट झालेले नाही. या घटनेची सखोल चौकशी केली जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईच्या भुयारी मेट्रो तीनचं तिकीट किती असणार ? मोठा पाऊस आला तरी मेट्रो सरुच राहणार का ? मुंबईच्या भुयारी मेट्रो तीनचं तिकीट किती असणार ? मोठा पाऊस आला तरी मेट्रो सरुच राहणार का ?
मुंबईच्या पहिल्या वहिल्या भूयारी मेट्रोच्या पहिल्या बीकेसी ते आरे JVLR या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होऊ घातलं आहे....
नवी मुंबई विमानतळावर विमान लँडिंग टेस्टचा मुहूर्त ठरला, 350 विमाने एकाच वेळी पार्क होणार
एसटी महामंडळाची भन्नाट योजना, ज्या दिवशी उत्पन्न वाढणार,त्याच दिवशी प्रोत्साहन भत्ता हाती पडणार !
Akshay Shinde Encounter : ड्रायव्हरजवळ बसलेले PI मागे का गेले? अक्षय शिंदेचा एन्काऊंटर का केला? पोलीस अधिकाऱ्याने सर्व सांगितलं
तिरुपती लाडूच्या वादावरून दोन दिग्गज अभिनेते भिडले, पवन कल्याण यांनी प्रकाश राज यांना सुनावले
Badlapur Protest : आंदोलकांवरील गुन्हे केव्हा मागे घेणार? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल
नवीन मोबाईलची पार्टी दिली नाही म्हणून 16 वर्षांच्या मुलाचा जीव घेतला, मित्रांनीच केला घात