रणजी करंडक खेळणे बंधनकारक करायला हवे
On
12 वर्षांनी विराट कोहली आणि रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये मैदानावर उतरताना दिसते, मात्र ही गोष्ट थोडी खटकली. जर रोहित किंवा कोहली धावा करत असतील आणि हिंदुस्थान जिंकत असेल तर ते रणजी ट्रॉफीमध्ये खेळले असते का? त्यामुळे कामगिरी न पाहता व्यवस्था मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे, असा सल्ला देत त्यांनी रणजी करंडक असो किंवा देशांतर्गत स्पर्धेत खेळणे हिंदुस्थानी संघातील सर्व खेळाडूंना बंधनकारक करायला हवे, असे संकेत दिले.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
28 Feb 2025 18:05:52
मुख्यमंत्री कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील हल्ला करणार असल्याचा उल्लेख या धमकीत आहे....
Comment List