तुम्हाला सुद्धा खूप राग येतो का! मग रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी या गोष्टी करा

तुम्हाला सुद्धा खूप राग येतो का! मग रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी या गोष्टी करा

 
राग येणं आरोग्यासाठी अजिबात चांगलं नसतं हे सगळ्यांनाच मान्य आहे, पण कधी कधी माणसाला काही गोष्टी इतक्या वाईट वाटतात की त्याला राग यायला भाग पडतं. रागामुळे स्ट्रेस हार्मोन्स अधिक प्रमाणात वाढतात. त्यामुळे ताण तणाव अधिक वाढतो, त्यामुळे तणाव वाढतो. अशा परिस्थितीत तुमचे बीपी देखील वाढू शकते, यामुळे ब्रेन स्ट्रोक आणि ब्रेन हॅमरेजची समस्या उद्भवू शकते. अशी परिस्थिती टाळण्यासाठी, स्वतःला आनंदी ठेवणे आणि राग कमी करण्याचा प्रयत्न करणे खूप महत्वाचे आहे.

योगासने करूनही रागावर नियंत्रण मिळवता येते. तुम्हालाही खूप राग येत असेल तर रोज योगा करण्याची सवय लावणे अधिक उत्तम. योगामुळे मन शांत होते त्यामुळेच क्रोधावरही नियंत्रण राहते.  याशिवाय व्यायाम केल्यानंतरही क्रोधावर नियंत्रण ठेवता येते. व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये अनेक चांगले बदल घडतात. यातील मुख्य बदल म्हणजे व्यायामामुळे आपले स्ट्रेस हार्मोन्स मोठ्या प्रमाणात कमी होतात. 

असे म्हणतात की, ध्यान हा अनेक समस्यांवर उपाय आहे. जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा अनेक मोठे आजार तुमच्यापासून दूर होतात. याशिवाय, सर्वांना माहित आहे की जेव्हा तुम्हाला खूप राग येतो तेव्हा तुम्ही दीर्घ श्वास घ्यायला हवा. जेणेकरुन असे केल्याने तुमचे बीपी वाढत नाही.
चांगले संगीत तुमचा मूड फ्रेश करते. म्हणजेच चांगलं संगीत ऐकलं तर कमी टेन्शन येईल. प्रेरक संगीत ऐकण्याचा प्रयत्न करा. यादरम्यान तुम्ही भक्तिगीतेही ऐकू शकता यामुळेही क्रोधावर नियंत्रण ठेवण्यात यश येते. 
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बीकेसी बरोबरच ठाणे, मीरा- भाईंदरमध्येही पॉड टॅक्सीचा प्रयोग बीकेसी बरोबरच ठाणे, मीरा- भाईंदरमध्येही पॉड टॅक्सीचा प्रयोग
मुख्य मेट्रो आणि रिंग रुट मेट्रो यांना परस्पर कनेक्टिव्हीटी निर्माण करण्यासाठी तसेच टॅक्सी आणि ऑटो रिक्षांच्या अवाच्या सवा भाड्या आकारणीतून...
आंबिवली – टिटवाला दरम्यान गवताला आग, मध्य रेल्वेच्या लोकल विस्कळीत
महायुतीत मतभेद… पक्षप्रवेशासाठी खेचाखेची; अशोक चव्हाणांचे नाव न घेता आमदार चिखलीकरांची टीका
Central Railway – ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत, आंबिवली-टिटवाळा दरम्यान गवताला आग
Pune Bus Case – दत्तात्रय गाडेला 12 मार्चपर्यत पोलीस कोठडी
शेअर मार्केटचा ब्लॅक फ्रायडे! एका दिवसात गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी बुडाले; 1996 नंतरची सर्वात मोठी घसरण
CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री कार्यालय उडवून देण्याची धमकी देणारा ‘तो’ मेसेज कुठून आला?