Delhi Assembly Election Voting : दिल्लीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत किती टक्के झालं मतदान? जाणून घ्या

Delhi Assembly Election Voting : दिल्लीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत किती टक्के झालं मतदान? जाणून घ्या

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. दिल्लीतील सर्व 70 जागांवर सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57.70 टक्के मतदान झालं आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवाडीनुसार, सर्वाधिक मतदान ईशान्य दिल्ली जिल्ह्यात म्हणजेच 63.83 टक्के झाले, तर सर्वात कमी मतदान दक्षिण पूर्व दिल्ली जिल्ह्यात म्हणजेच 53.77 टक्के झालं आहे.

दरम्यान, मतदारांबद्दल बोलायचे झाले तर, दिल्लीत 1.56 कोटी मतदार आहेत. त्यापैकी ८३.७६ लाख पुरुष, 72.36 लाख महिला आणि 1,267 तृतीयपंथी मतदार आहेत. निवडणूक आयोगाने यावेळी ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींसाठी घरी मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यातच 7,553 पात्र मतदारांपैकी 6,980 जणांनी आधीच मतदान केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दहावी पेपर फुटीप्रकरणी शालेय शिक्षण मंत्र्यांची महत्वाची माहिती, नेमका काय घडला प्रकार? दहावी पेपर फुटीप्रकरणी शालेय शिक्षण मंत्र्यांची महत्वाची माहिती, नेमका काय घडला प्रकार?
SSC Paper Leak 2025: दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मराठी विषयाचा पेपर राज्यातील काही शहरांमध्ये फुटला. या पेपर फुटी प्रकरणाची गंभीर...
‘मला हलक्यात घेऊ नका, मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता…’; एकनाथ शिंदेंचा नेमका कोणाला इशारा?
पालघरमध्ये भीषण अपघात, मुख्यध्यापकानं दारूच्या नशेत आठ वाहनांना उडवलं
VIDEO: पूनम पांडेला भररस्त्यात जबरदस्तीने KISS करण्याचा प्रयत्न, प्रचंड घाबरलेल्या पूनमने फॅनला दिला धक्का
“काका खूप…”; शरद पोंक्षेंनी ‘छावा’बद्दल केलेल्या व्हिडीओवर चित्रपटातीलच एका अभिनेत्याची कमेंट
तुम्हीपण रात्री उशिरा झोपता? वेळीच व्हा सावध, वाढू शकतो या आजारांचा धोका
माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द करून राज्यपालांनी त्यांची हकालपट्टी करावी, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी