मणिपूरमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, राजभवनावर व सीआरपीएफच्या ताफ्यावर दगडफेक

मणिपूरमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, राजभवनावर व सीआरपीएफच्या ताफ्यावर दगडफेक

मणिपूरमध्ये राज्यपाल व पोलीस महासंचालकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून सोमवारी त्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. राजभवनाच्या दिशेने निघालेल्या विद्यार्थ्यांनी पहिला सीआरपीएफच्या ताफ्यावर व नंतर राजभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर दगडफेक केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

राज्यातील वाढत्या हिंसाचार व ढासळत चाललेली कायदा व सुव्यवस्था यामुळे राज्यातील विद्यार्थी 8 सप्टेंबरपासून रस्त्यावर उतरले आहेत. यासाठी राज्यपाल, राज्याचे पोलीस महासंचालक व काही आमदार जबाबदार आहेत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी हे आंदोलन करत आहेत.

रविवारी आंदोलक किशमपत येथील तिद्दीम रोडवर आंदोलन करत होते. सोमवारी त्यांनी त्यांचा मोर्चा राजभवनाकडे वळवला. यावेळी त्यांना रोखण्यासाठी आलेल्या सीआरपीएफच्या गाडीवर देखील विद्यार्थ्यांनी बाटल्या व दगडफेकले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

देव माफ करणार नाही… महिलेला निर्दयीपणे चिरडणाऱ्या मिहीर शाहला कोणी फटकारलं ? देव माफ करणार नाही… महिलेला निर्दयीपणे चिरडणाऱ्या मिहीर शाहला कोणी फटकारलं ?
राज्यात गेल्या काही महिन्यांत हिट अँड रनची अनेक प्रकरणे उघडकीस आली असून जुलै महिन्यात मुंबईतील वरळी येथे पहाटे एका आलिशान...
Badlapur Case: रिव्हॉल्व्हर हिसकावली त्यानंतर…, अक्षय शिंदे सोबत शेवटच्या 10 मिनिटांत नेमकं काय घडलं?
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेवर गोळी चालवणारा ऑफीसर कोण ? प्रदीप शर्मांसोबत केलंय काम
Badlapur Encounter : अक्षय शिंदेच्या चेहऱ्यावरच का लागली गोळी? पोलिसांची बाजू तरी काय? नेमकं घडलं तरी काय
अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण; नवी माहिती आली समोर
संस्थाचालकांना वाचवण्यासाठीच हे कथानक रचण्यात आलं; संजय राऊत यांचा मिंधे, फडणवीसांवर हल्लाबोल
खड्डे बुजवण्यासाठी टाकलेली खडी, माती उखडली; भिवंडीत ‘धुळ’वड