‘लाडू’ वादानंतर तिरुपती मंदिराचे शुद्धीकरण! महाशांती होम, स्वयंपाकघर गोमूत्राने धुतले

‘लाडू’ वादानंतर तिरुपती मंदिराचे शुद्धीकरण! महाशांती होम, स्वयंपाकघर गोमूत्राने धुतले

तिरुपती मंदिरातील लाडू वादानंतर सोमवारी मंदिराचे शुद्धीकरण करण्यात आले. मंदिरात प्रदीर्घ महाशांती होम करण्यात आला तसेच स्वयंपाकघर गोमूत्राने धुऊन काढण्यात आले. दरम्यान, तिरुपतीच्या प्रसादातील लाडूत  असलेल्या चरबीची आता एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे.

जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्री असताना तिरुपती मंदिरात वाटप करण्यात येणारे लाडू बनवताना प्राण्यांची चरबी वापरण्यात आल्याचा आरोप विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला होता.

z तूप भेसळ प्रकरणी होत असलेल्या आरोपांची कोर्टाच्या देखरेखीखाली समिती नेमून चौकशी करावी यासाठी तिरुमला बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि  खासदार वाय.व्ही. रेड्डी यांनी सुप्रीम कोर्टात पीआयएल दाखल केली आहे. तपासणी केलेले तूप कुठून आणले होते याचाही पह्रेन्सिक अहवाल सादर करावा, असे याचिकेत म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला वांद्रय़ात भूखंड क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला वांद्रय़ात भूखंड
क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला सुसज्ज क्रीडा सुविधा केंद्र उभारण्यासाठी वांद्रे रिक्लेमेशन येथील दोन हजार चौरस मीटरचा भूखंड देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ...
खेळाच्या मैदानावर रुग्णालय उभारण्याच्या निर्णयाला आव्हान, उच्च न्यायालयात याचिका दाखल; उद्या तातडीची सुनावणी
शाळांमध्ये सीसीटीव्ही, महिला सुरक्षा रक्षक नेमणुकीच्या खर्चासाठी सरकारकडे पाठपुरावा; महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे आश्वासन
आम्ही 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युनोच्या महासभेत दावा
‘लाडू’ वादानंतर तिरुपती मंदिराचे शुद्धीकरण! महाशांती होम, स्वयंपाकघर गोमूत्राने धुतले
छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन नक्षलवादी ठार
धर्मनिरपेक्षता ही युरोपियन संकल्पना, तामीळनाडूच्या राज्यपालांचे विधान