Ganeshotsav 2024 – मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, चाकरमान्यांचे हाल

Ganeshotsav 2024 – मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, चाकरमान्यांचे हाल

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमानी वाहतूक कोंडीने हैराण झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर कोलाडपासून ट्रॅफिक जाम झाल्याने तासनतास प्रवाशी एकाच ठिकाणी अडकले आहेत. तीन तासात गाडी अर्धा किमी सुद्धा पुढे सरकत नसल्याने कोलाड ते इंदापूरमध्ये चाकरमानी अडकले आहेत.

गणेशोत्सव उद्यावर येऊन ठेपल्याने गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना घराचे वेध लागले आहेत. मात्र रस्त्यावरील खड्डे आणि वाहनांच्या लांबलचक रांगा यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. कोलाडपासून जवळपास दीड-दोन तास गाड्या पुढे सरकतच नाहीत. यामुळे लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींना नाहक त्रास होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मीडियावर अंकुश ठेवण्याचे केंद्राचे मनसुबे उधळले, वादग्रस्त आयटी नियमावली घटनाबाह्य, कोर्टाने केली रद्द मीडियावर अंकुश ठेवण्याचे केंद्राचे मनसुबे उधळले, वादग्रस्त आयटी नियमावली घटनाबाह्य, कोर्टाने केली रद्द
केंद्रातील मोदी सरकारला शुक्रवारी उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला. सोशल मीडियातील बातम्या तसेच इतर पोस्टवर नियंत्रण ठेवण्यासाठी माहिती-तंत्रज्ञान नियमावलीत केलेली...
मिंध्यांची टरकली, दुसऱ्यांदा निर्णय फिरवला, विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीला स्थगिती; अनिश्चित काळासाठी निवडणूक पुढे ढकलली
तिकिटासाठी मिंधे गटात 20 कोटींचा रेट, शिंदे दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांचे मुख्यमंत्री; लक्ष्मण हाकेंचा जोरदार हल्ला
ना मोकळी जागा, ना सूर्यप्रकाश, नागरिकांच्या जगण्याच्या हक्कावरच गदा येतेय; एसआरएच्या बिल्डिंग या उभ्या झोपडपट्ट्या
नांदेडात भाजपकडून फाटक्या साडय़ांचे वाटप, लाडक्या बहिणींनी दिले शिव्याशाप
फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण यांचा आरोप
एकही फ्लॅट न विकता म्हाडाने कमावले पावणेसहा कोटी, अर्ज शुल्कातून प्राधिकरणाची बक्कळ कमाई