पंतप्रधान मोदी बिहारमध्ये आल्याने बेरोजगारी कमी होणार आहे का? तेजस्वी यादव यांचा सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारला भेट देणार आहेत. त्यामुळे राज्यातली बेरोजगारी कमी होणार आहे का असा सवाल राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी विचारला आहे. तसेच निवडणुका असल्यावर पंतप्रधान मोदी आणि भाजपचे नेते येत असतात असेही यादव म्हणाले.
माध्यमांशी बोलताना यादव म्हणाले की, जेव्हा निवडणूक येते तेव्हा पंतप्रधान मोदी राज्यात येदात. त्यांच्या येण्याने राज्याची गरीबी दूर होणार आहे की बेरोजगारी कमी होणार आहे? गेल्या 11 वर्षात पाटणा विद्यापीठाला यांना केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देता आला नाही. यावर काय बोलणार असेही यादव म्हणाले.
VIDEO | On PM Modi’s visit to Bihar tomorrow, Rashtriya Janata Dal (RJD) leader Tejashwi Yadav (@yadavtejashwi) says, “In view of elections, he will visit regularly. If he is coming, is he coming to end poverty and unemployment in Bihar? In 11 years, they couldn’t elevate Patna… pic.twitter.com/cnSJMdqV3A
— Press Trust of India (@PTI_News) February 23, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List