पंतप्रधान मोदी बिहारमध्ये आल्याने बेरोजगारी कमी होणार आहे का? तेजस्वी यादव यांचा सवाल

पंतप्रधान मोदी बिहारमध्ये आल्याने बेरोजगारी कमी होणार आहे का? तेजस्वी यादव यांचा सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारला भेट देणार आहेत. त्यामुळे राज्यातली बेरोजगारी कमी होणार आहे का असा सवाल राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी विचारला आहे. तसेच निवडणुका असल्यावर पंतप्रधान मोदी आणि भाजपचे नेते येत असतात असेही यादव म्हणाले.

माध्यमांशी बोलताना यादव म्हणाले की, जेव्हा निवडणूक येते तेव्हा पंतप्रधान मोदी राज्यात येदात. त्यांच्या येण्याने राज्याची गरीबी दूर होणार आहे की बेरोजगारी कमी होणार आहे? गेल्या 11 वर्षात पाटणा विद्यापीठाला यांना केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देता आला नाही. यावर काय बोलणार असेही यादव म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

गप्पा, हास्यविनोद… राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा भेटले, निमित्त लग्न सोहळा; तीन महिन्यात कितवी भेट? गप्पा, हास्यविनोद… राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा भेटले, निमित्त लग्न सोहळा; तीन महिन्यात कितवी भेट?
विधानसभा निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गटाला मोठ्या अपयशाला सामोरे जावं लागलं आहे. ठाकरे गटाचे तर आजवरच्या निवडणुकीतील सर्वात कमी आमदार...
Sindhudurg News – आंगणेवाडी नाट्य मंडळाच्या हिरकमहोत्सवानिमित्त नाटके व एकांकिकांची मेजवानी
हिंदुस्थानचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, जम्मू कश्मीरमध्ये चाहत्यांनी फोडले फटाके
शिवरायांचे आठवावे रूप… छत्रपती शिवाजी महाराजांच्या या 12 गड-किल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळणार
‘साहित्य महामंडळानं माफी मागावी’, संजय राऊत यांची मागणी; उषा तांबेंचं एका वाक्यात उत्तर
‘बाथरूममध्ये जाऊन चार तास…’ पत्नी सोनियाने सांगितलं हिमेश रेशमियाचं ते सिक्रेट, अभिनेत्याची झाली चांगलीच पंचाईत
छावा चित्रपटच्या दिग्दर्शकाविरोधात शिर्के घराणे आक्रमक, आता ठरवली अशी रणनीती