खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात ट्रक कालव्यात पडला, 7 जणांचा जागीच मृत्यू

खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात ट्रक कालव्यात पडला, 7 जणांचा जागीच मृत्यू

रस्त्यावरील खड्डा चुकवण्याचा प्रयत्न करत असतानाच नियंत्रण सुटल्याने आयशर ट्रक कालव्यात पडला. या घटनेत सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात देवरापल्ली गावाजवळ मंगळवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली.

आयशर ट्रक जांगरेड्डीगुडेम येथून काजू आणि आठ प्रवासी घेऊन जात होता. देवरापल्ली गावाजवळ रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे ट्रक कालव्यात पडला.

या अपघातात ट्रकवर बसलेल्या सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. एका प्रवाशाला वाचवण्यास यश आले असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी कोव्हुरु सरकारी रुग्णालयात नेण्यात आल्याचे पोलीस उपअधीक्षक जी देवा कुमार यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

VIDEO : ‘मी त्यावेळच्या राजकारणाला कंटाळून रिव्हर्स गियर टाकला होता’, राज ठाकरे नेमकं काय म्हणाले? VIDEO : ‘मी त्यावेळच्या राजकारणाला कंटाळून रिव्हर्स गियर टाकला होता’, राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘एक नंबर’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंग कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी राज ठाकरे यांनी चित्रपट क्षेत्राशी...
मुंबईत पावसाचं थैमान, जोगेश्वरीत महिला मॅनहॉलमध्ये पडली, कल्याणमध्ये वीज कोसळून 2 मजुरांचा मृत्यू
मुसळधार पावसाने हाहा:कार, ठाणे स्थानकांवर प्रवाशांचा मोठा खोळंबा, अडीच तासांपासून ट्रेन नाही?
कल्याणमध्ये मोठी दुर्घटना, डोंगरात खोदकाम सुरू असताना वीज कोसळली, 2 तरुणांचा जागीच मृत्यू
पॅरासिटामॉल सह 50 हून अधिक औषधांवर बंदी, या गोळ्या चुकूनही घेऊ नका
मॅट्रीमोनियल साईटवर प्रोफाईल बनवून मैत्री करायचा, लग्नाचे आमिष दाखवून 17 तरुणींची फसवणूक
Mumbai Rain: मुंबईत वेड्यासाराखा पाऊस कोसळला; रस्ते जलमय, रेल्वे वाहतूक मंदावली, विमाने वळवली