120 जागा मागून मिंधे गट 300 जागा जिंकतील, विजय वडेट्टीवार यांचा टोला

120 जागा मागून मिंधे गट 300 जागा जिंकतील, विजय वडेट्टीवार यांचा टोला

महायुतीत मिंधे गट 120 जागा मागतील आणि 300 जागा जिंकून आणतील असा टोला काँग्रेस नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी लगावला आहे. तसेच पैशांच्या बळावर जागा जिंकू असं लुटेरे आणि डाकुंना वाटतं असेही वडेट्टीवार म्हणाले.

महायुतीत एकनाथ शिंदे गट 120 जागा लढवणार आणि 100 जागा जिंकूण आणण्याचा निर्धार केला आहे अशी माहिती एका पत्रकाराना दिली. त्यावर विजय वडेट्टीवार म्हणाले की, 120 काय 300 जाग निवडून आणतील, कारण त्यांनी महाराष्ट्राची तिजोरी साफ करून ठेवली आहे. पैशांच्या बळावर आपण जागा जिंकू असं या लुटेरे आणि डाकूंना वाटतं असेही वडेट्टीवार म्हणाले. गेल्या अडीच वर्षात सरकारने फक्त टेंडर काढले आहेत, मुंबईतल्या महत्त्वाच्या जमिनी गुजराती व्यापाऱ्यांना विकून यात गोंधळ घातला आहे असेही वडेट्टीवार म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Reel बनवण्याच्या नादात प्राण गमवावे लागले, दुचाकीवर व्हिडीओ बनवताना मित्रांचा मृत्यू Reel बनवण्याच्या नादात प्राण गमवावे लागले, दुचाकीवर व्हिडीओ बनवताना मित्रांचा मृत्यू
सोशल मीडियावर Reel बनवणाऱ्या तरुण तरुणींची संख्या लाखात आहे. व्हायरल होण्यासाठी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता धोकादायक पद्धतीने व्हिडीओ बनवून...
दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाची कर्नाटकात पुनरावृत्ती, आधी हत्या केली; मग मृतदेहाचे 30 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले
Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : विद्यापीठ सिनेट निवडणुक नेमकी काय असते? जाणून घ्या
Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : मुस्लिम लांगुलचालनाची दवाब मान्य नाही, शाब्दिक चकमक, पाहा Video
धारावीत ‘मशिदी’वरुन तणाव, नितेश राणे यांची टीका
डीपी जळाली की इंजिनियरला हजार रुपये द्यायचे, तीन पिढ्यांपासून वीज बिल भरत नाही! मोदींच्या मंत्र्याने दिली वीजचोरीची जाहीर कबुली
जमिनीवरचा पुतळा नीट बांधता येत नाही. हे समुद्रात बांधायला निघाले होते – राज ठाकरे