BSNL चे ग्राहक वाढले, जियो आणि व्होडाफोनने रिचार्ज महाग केल्याचे परिणाम

BSNL चे ग्राहक वाढले, जियो आणि व्होडाफोनने रिचार्ज महाग केल्याचे परिणाम

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNLने कमबॅक केला आहे. गेल्या काही महिन्यांत बीएसएनलच्या ग्राहकांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली आहे. ट्रायने याबाबत एक आकडेवारी जारी केली आहे. त्यानुसार जियो, एअरटेल आणि आयडिया व्हाडोफोनच्या ग्राहकांच्या संख्येत घट झाली आहे. तर बीएसएनलच्या ग्राहक संख्येत वाढ झाली आहे. जुलै महिन्या खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किंमती वाढवल्या होत्या त्यामुळे अनेक ग्राहकांनी या कंपन्यांना राम राम करत बीएसएनएलचा पर्याय स्विकारला.

जुलै महिन्यात जियो, एअरटेल आणि आयडिया व्होडाफोन कंपनीने आपल्या रिचार्जच्या संख्येत 10 ते 27 टक्क्यांनी वाढ केली होती. एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाने गेल्या दोन तीन वर्षांत रिचार्जच्या किंमती वाढवल्या.

जुलै महिन्यात बीएसएनएलकडे 29.4 लाख ग्राहक वाढले आहेत. इतर कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलचे रिचार्ज स्वस्त आहेत. आणि गेल्या काही वर्षांत बीएसएनएलचे नेटवर्कही सुधारले आहे. दुसरीकडे बीएसएनएलने 4जी लॉन्च केले असून त्यावरही काम सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : विद्यापीठ सिनेट निवडणुक नेमकी काय असते? जाणून घ्या Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : विद्यापीठ सिनेट निवडणुक नेमकी काय असते? जाणून घ्या
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका पुढे ढकलण्यावरुन मुंबई हायकोर्टानं सरकारला दणका दिलाय. उद्या होऊ घातलेली निवडणूक पुन्हा लांबणीवर टाकल्यामुळे ठाकरे गटाच्या...
Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : मुस्लिम लांगुलचालनाची दवाब मान्य नाही, शाब्दिक चकमक, पाहा Video
धारावीत ‘मशिदी’वरुन तणाव, नितेश राणे यांची टीका
डीपी जळाली की इंजिनियरला हजार रुपये द्यायचे, तीन पिढ्यांपासून वीज बिल भरत नाही! मोदींच्या मंत्र्याने दिली वीजचोरीची जाहीर कबुली
जमिनीवरचा पुतळा नीट बांधता येत नाही. हे समुद्रात बांधायला निघाले होते – राज ठाकरे
तीच टाळी गालावर वाजवून घ्या, वाढत्या लोंढ्यांबाबत असे का म्हणाले राज ठाकरे
‘तुमच्यात जेवढी… बिल्डरसारख्या औलादींना तेच हवं असतं’; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?