धक्कादायक! पैंजण चोरण्यासाठी आधी महिलेचा गळा चिरला मग दोन्ही पाय तोडले

धक्कादायक! पैंजण चोरण्यासाठी आधी महिलेचा गळा चिरला मग दोन्ही पाय तोडले

राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील जाहिरा गावात एका महिलेची तिच्या पायातील पैंजणांसाठी अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. आरोपींनी महिलेचे तोडलेले पाय पाण्याच्या टाकीत फेकून देत तिथून पळून गेले.

उर्मिला मीना असे त्या महिलेचे नाव असून त्यांचा मृतदेह शेतात आढळून आला. त्यांच्या मृतदेहाची अवस्था पाहून गावकरीही हादरले. उर्मिला या लाकूड तोडण्यासाठी शेतात गेल्या होत्या. मात्र उशीर झाला तरी त्या परतल्या नाहीत त्यामुळे कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यावेळी त्यांना उर्मिला यांचा मृतदेह शेतात सापडला. मृतदेह पाहून सर्वांना धक्काच बसला. उर्मिला यांचे दोन्ही पाय कापलेले होते व त्यांचा गळा चिरलेला. उर्मिला यांचे पाय तिथून काही अंतरावर असलेल्या पाण्याच्या टाकीत टाकले होते व त्यांच्या पायात असलेले दोन किलो वजनाचे पैंजण गायब होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज्यात पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, विवेक जॉन्सन बीडचे नवे जिल्हाधिकारी राज्यात पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, विवेक जॉन्सन बीडचे नवे जिल्हाधिकारी
राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरुच आहेत. मंगळवारी आणखी पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यातच बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक...
हिंदीची सक्ती केली तर मी मरेन! भाजप आमदाराची झाली गोची
Pahalgam Terror Attack – पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू, सूत्रांची माहिती
IPL 2025 – भाऊ तुला मानलं! युवा खेळाडूंसाठी शिवम दुबेकडून लाखमोलाच्या मदतीची घोषणा
तारक मेहता का उल्टा चष्मामधील अभिनेत्याने जीवन संपवले, आर्थिक अडचणींमुळे उचलले टोकाचे पाऊल
Pahalgam Terror Attack – पर्यटकांवरील भ्याड हल्ल्याचा निषेध, केंद्राचे पोकळ दावे उघड, राहुल गांधींची टीका
Chandrapur News – शहरातील विविध वार्डात भीषण पाणीटंचाई, रोज 180 टँकर फेऱ्या; प्रशासन ढिम्म