महाराष्ट्र निवडणुकीचा निकाल देणार पंतप्रधान मोदींना निरोपाचा अखेरचा संकेत, जयराम रमेश यांचा दावा

महाराष्ट्र निवडणुकीचा निकाल देणार पंतप्रधान मोदींना निरोपाचा अखेरचा संकेत, जयराम रमेश यांचा दावा

लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिला संकेत मिळाला होता. आता नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल आणि त्यांना निरोपाचा शेवटचा संकेत मिळेल, असे विधान काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केले आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना जयराम रमेश यांनी भाजप पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीच्या निकालावेळी 4 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिला संकेत मिळाला की त्यांची वेळ संपली आहे. आपल्याला जाण्याची तयारी करावी लागेल हे त्यांना कळालं. 8 ऑक्टोबरला (जम्मू-काश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणुकांचे निकाल ) त्यांना दुसरा संकेत मिळेल. महाराष्ट्र आणि झारखंड निवडणुकीचे निकाल येतील. नोव्हेंबरच्या अखेरीस त्यांना तिसरा आणि संकेत मिळेल, असेही जयराम रमेश म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

समृद्धी महामार्गावरील अपघात घटले, आरटीओच्या उपाययोजनांना असे आले यश समृद्धी महामार्गावरील अपघात घटले, आरटीओच्या उपाययोजनांना असे आले यश
मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गावरील अपघातामुळे चिंता व्यक्त केली जात होती. राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस हायवेवरील...
Love Life: 4 महिन्यात तिसरं लग्न मोडलं, अभिनेत्री आता चौथ्या लग्नासाठी सज्ज, आहे 3 मुलांची आई
श्वेता तिवारी पासून अरबाज खान पर्यंत, ‘या’ सेलिब्रिटींनी केलंय पाकिस्तानी सिनेविश्वात काम
आमिर खानच्या पहिल्या पत्नीच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
‘उदे गं अंबे..’ मालिकेत देवीचं हुबेहुब रुप साकारण्यासाठी महेश कोठारेंच्या पत्नीचं मोलाचं योगदान
भाजपाने लढण्याआधीच हार मानली, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मविआचेच सरकार येणार!
दिल्लीत दोन हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, चार जणांना अटक