वाल्मीक कराडला मदत करणाऱ्यांनाही आरोपी करा, आमदार संदीप क्षीरसागर यांची मागणी

वाल्मीक कराडला मदत करणाऱ्यांनाही आरोपी करा, आमदार संदीप क्षीरसागर यांची मागणी

संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासातील काही गोष्टी संशयास्पद असल्याचे वक्तव्य बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केले. आरोपी विष्णू चाटे याचा मोबाईल पह्न अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. जोपर्यंत सीडीआर तपासला जाणार नाही तोपर्यंत यातील इतर गुन्हेगार व त्यांचा रोल समजू शकणार नाही. तसेच वाल्मीक कराडला मंत्री धनंजय मुंडेंची मदत मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

वाल्मीक कराड एकटा पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱयाला थांबवण्याचे काम करू शकत नाही. त्याला धनंजय मुंडे यांनी सहकार्य पेले आहे. पुण्यातील रुग्णालयात वाल्मीक कराड याला कोणी दाखल केले होते, याचा तपास करा. पुण्यातून फरार झाल्यानंतर वाल्मीक कराड कुठे गेला? सीसीटीव्ही फुटेज आहे. त्या अनुषंगाने तपास करून ज्यांनी वाल्मीक कराडला मदत केली त्यांना पण या गुह्यात आरोपी केले पाहिजे, देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रक न्यायालयात चालवले पाहिजे, अशी मागणी क्षीरसागर यांनी केली.

आता पोलीस अधीक्षकांपुढे उपोषण

आमच्या प्रकरणाची पोलीस अधिक्षकांनी दखल घ्यावी. महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास एसआयटी, सीआयडीमार्फत करावा, नाही तर आम्ही कुटुंबीय बीड पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मस्ती कराल तर घरी जाल… आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात; माणिकराव कोकाटेंनी टाकला बॉम्ब मस्ती कराल तर घरी जाल… आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात; माणिकराव कोकाटेंनी टाकला बॉम्ब
राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे सध्या चांगलेच अडचणीत आले आहेत. कोर्टाने त्यांना एका प्रकरणात दोन वर्षाची शिक्षा...
मुंबई तापली… पाणीसाठा अर्ध्यावर; महापालिकेचं मुंबईकरांना मोठं आवाहन काय?
‘छावा’च्या यशानंतर कतरिना कैफ महाकुंभमध्ये; सासूसोबत घेतलं साधूंचं दर्शन
Chhaava: 112 वर्षांनंतर बॉलिवूडच्या इतिहासात विक्रम रचणारा ‘छावा’ दुसरा सिनेमा, तर पहिल्या क्रमांकावर कोणता सिनेमा?
‘इतकं सगळं असूनही ती…’ प्राजक्ता माळी अभिनेत्री आलिया भट्टबद्दल स्पष्टच बोलली
महाशिवरात्रीनिमित्त ‘जय जय स्वामी समर्थ’, ‘आई तुळजाभवानी’ मालिकांचे विशेष भाग
मुंबईतील ‘त्या’ बंगल्याने उद्ध्वस्त केले तीन सुपरस्टार्सचे आयुष्य, कुठे आहे हा बंगला?