नोव्हेंबरमध्ये रिक्षाची तीन चाके निवृत्त होणार! सुभाष देसाई यांचा हल्लाबोल

नोव्हेंबरमध्ये रिक्षाची तीन चाके निवृत्त होणार! सुभाष देसाई यांचा हल्लाबोल

नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रातील तीनचाकी सरकार निवृत्त होणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 70 हजार, देवाभाऊ यांना 80 हजार, तर दादांना 90 हजार पेन्शन मिळणार आहे. त्यातही दर पाच वर्षांनी त्यात आपोआप वाढ होणार आहे. आमदार, खासदार, मंत्री, पंतप्रधान यांना पेन्शनचा हक्क असेल, तर 58 वर्षं कर्मचाऱ्याने सेवा केल्यानंतर पेन्शन मागितली तर त्यात काय चूक?’ असा सवाल सुभाष देसाई यांनी केला. सुभाष देसाई म्हणाले, लोकप्रतिनिधींनादेखील पेन्शन मिळते. मी 22 वर्षे आमदार होतो. प्रारंभी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आशीर्वाद देऊन मला विधानसभेवर पाठवले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीदेखील मला पुन्हा-पुन्हा आमदार होण्याची संधी दिली. त्यामुळे मी जनतेची सेवा करू शकलो. या सेवेच्या बदल्यात मला आज  84 हजार रुपये पेन्शन मिळते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कंगना यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटात करावे लागणार हे 13 बदल; सेन्सॉर बोर्डासमोर अभिनेत्रीने घेतलं नमतं कंगना यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटात करावे लागणार हे 13 बदल; सेन्सॉर बोर्डासमोर अभिनेत्रीने घेतलं नमतं
अभिनेत्री कंगना राणौत यांनी त्यांच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात आम्ही सुचवलेले बदल आणि काटछाट करण्यास सहमती दर्शवली असल्याची माहिती सेन्सॉर बोर्डाने...
ऐश्वर्या राय हिच्यासोबत घडला हैराण करणारा प्रकार, अभिनेत्रीला पाहताच ‘त्या’ महिलेने थेट…
लाडका पॅडीदादा घरातून बाहेर जाताच सूरजची भावनिक पोस्ट; नेटकरी म्हणाले, रक्तापलिकडचं नातं…
‘आयफा’मध्ये प्रभू देवासोबत शाहिद कपूरचा धमाकेदार डान्स
मला संसार थाटण्यात रस नव्हता, एकाच वेळी अनेकांसोबत संबंध! अभिनेत्रीने स्वतःच केलं उघड
कुत्र्याच्या गुरगुरण्याला बिबट्या समजला अन् पोलिसांसह वनविभागाच्या यंत्रणेलाही कामाला लावलं
बुलडोझर कारवाईवरून सुप्रीम कोर्टाची आसाम सरकारला नोटीस; ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचे निर्देश