बदाम या पद्धतीने खाल्ले तर ठरेल विष, सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी म्हटले दारुपेक्षा धोकादायक ठरले असे खाणे
सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, बदाम हे एक बीज आहे ज्यामध्ये मोठे झाड बनण्याची क्षमता आहे. जर बदाम योग्य प्रकारे खाल्ले नाहीत तर ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या मते, बदाम रात्री भिजत ठेवा आणि नंतर सकाळी त्यांची साले काढून सेवन करा. बदामची साल काढून टाकल्यानंतर ते खाल्ल्याने तुम्ही कंपाऊंडपासून मुक्त होऊ शकता.
बदाम खाल्यामुळे व्हिटॅमिन ई आणि ओमेगा फॅटी ॲसिड्स मिळतात. ते मेंदूसाठी फायदेशीर असते. बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. यामुळे दररोज 15 ते 17 बदाम खावेत.
बदाम खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. बदामामध्ये मुबकल प्रमाणात फायबर आढळतात. यामुळे रक्तातील साखर वाढत नाहीत. यामुळे ज्यांना मधुमेह आहेत ते रुग्ण सुद्धा बदामाचे सेवन करू शकतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List