कार थांबवली, नंतर अटल सेतूवरून उडी मारली; अलिबागच्या शिक्षकानं उचललं टोकाचं पाऊल

कार थांबवली, नंतर अटल सेतूवरून उडी मारली; अलिबागच्या शिक्षकानं उचललं टोकाचं पाऊल

प्रवास सुखकर आणि जलद होण्यासाठी मुंबईच्या समुद्रात उभारण्यात आलेल्या अटल सेतूवरून उडी घेत जीवन संपवण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसात वाढ झाली आहे. शुक्रवारीही अलिबाग येथील एका 50 वर्षीय शिक्षकाने अटल सेतूवरून उडी घेतली. वैभव इंगळे असे या शिक्षकाचे नाव असून पोलिसांकडून समुद्रात त्यांचा शोध सुरू आहे. त्यांनी नक्की कोणत्या कारणामुळे टोकाचे पाऊल उचलले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, वैभव इंगळे हे अलिबाग तालुक्यातील शिवाजीनगर कुर्डुस येथील रविवासी होते. शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास ते कारमधून अटल सेतूवरून जात होते. यादरम्यान त्यांनी कार थांबवली आणि थेट अटल सेतूवरून खाली उडी घेतली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून इंगळे यांचा शोध सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Sanjay Raut : सुरेश धसांवर आतापर्यंतचा मोठा आरोप, काय म्हणाले संजय राऊत, तुम्हाला पण बसेल हादरा Sanjay Raut : सुरेश धसांवर आतापर्यंतचा मोठा आरोप, काय म्हणाले संजय राऊत, तुम्हाला पण बसेल हादरा
खासदास संजय राऊत यांनी भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्यावर जहरी टीका केली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात न्यायासाठी...
‘छावा’ सिनेमातील ॲक्शन सीनमधील ‘त्या’ चुका, नसतील आल्या कोणाच्या लक्षात…
PVR थिएटरकडून प्रेक्षकाला लाख रुपयांची भरपाई; कारण वाचून व्हाल थक्क!
महाराष्ट्रात छावा चित्रपट ‘टॅक्स फ्री’ होऊ शकत नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले कारण
पेला है मतलब क्या?; अक्षयने घेतली होती रणवीर अलाहबादियाची चांगलीच फरकी, जुना व्हिडीओ व्हायरल
अंगावर काटा, डोळ्यात पाणी आणणारा ‘छावा’चा तो सीन शूट करणारा दिग्दर्शक कोण? ऐकून अभिमान वाटेल
‘सोनं फक्त तळपतच राहिलं तर..’; संघर्षाबद्दल बोलताना ‘छावा’मधील ‘कवी कलश’चा दाटून आला कंठ