उन्हाचा पारा वाढला… तरीही पंढरी गजबजली

उन्हाचा पारा वाढला… तरीही पंढरी गजबजली

चैत्री वारी कामदा एकादशीचा मुख्य सोहळा मंगळवारी लाखो भाविकांच्या उपस्थित हरिनामाच्या जयघोषात पार पडला. चार लाख भाविकांनी उन्हाळ्याचे दिवस असूनही उपस्थिती लावली. यामुळे पंढरी नगरीं भाविकांनी गजबजली आहे. दर्शन रांगेत सुमारे 1 लाखांहून अधिक भाविक उभे होते. सध्या सोलापूर जिह्यातील तापमानाने 40शी पार केली आहे. अशा रणरणत्या उन्हातही श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे मुखदर्शन घेण्यासाठी दर्शन रांगेतही हजारो भाविक उभे आहेत. ही दर्शन रांग पत्राशेडमध्ये पोहोचलेली आहे. तर मंदिर परिसरात कळस दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे. स्नानासाठीदेखील आलेल्या भाविकांनी चंद्रभागा वाळवंट फुलून गेले आहे. पदस्पर्श दर्शन रांगेतील भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने खिचडी, चहा, पाणी, ताक, मठ्ठा आदींची मोफत व्यवस्था करण्यात आली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

विवाहबाह्य संबंधातून प्रेग्नंट राहण्याचे प्रमाण वाढले, सर्वाधिक गर्भधारणा १८ वर्षांखालील तरुणींमध्ये… विवाहबाह्य संबंधातून प्रेग्नंट राहण्याचे प्रमाण वाढले, सर्वाधिक गर्भधारणा १८ वर्षांखालील तरुणींमध्ये…
भारतासह संपूर्ण जगात विवाहबाह्य गर्भधारणेचे प्रमाण विशेषतः किशोरवयात गर्भवती होणाऱ्या अविवाहित महिलांची वेगाने वाढत असलेली संख्या चिंता वाढवणारी ठरली आहे....
प्रिती झिंटाची मुलं कोणता धर्म पाळतात? अभिनेत्रीकडून खुलासा, म्हणाली “पती नास्तिक असला तरी..”
‘सलमान खानचं लग्न होताना मी…’, प्रसिद्ध अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य
‘ती माझ्यासाठी अभिनेत्री नाही तर…’ माधुरीसोबत लग्न करण्याच्या निर्णयावर डॉ. नेने स्पष्टच म्हणाले
डॉक्टरांचा सल्ल्याशिवाय घेताय गर्भपाताच्या गोळ्या? वाईट परिणाम होण्याची दाट शक्यता
पहलगाम हल्ल्यात एका दहशतवाद्याची ओळख पटली, पाकिस्तानशी आहे कनेक्शन
मे महिन्यात हिंदुस्थानातील या ठिकाणांना भेट द्या… गर्मीपासुन मिळेल सुटका