मोदी राजवटीत ईडीच्या धाडी 86 पट वाढल्या

मोदी राजवटीत ईडीच्या धाडी 86 पट वाढल्या

काँग्रेस सरकारच्या कालावधीपेक्षा भाजपच्या राजवटीत गेल्या दहा वर्षांत ईडीने मनी लॉण्डरिंगविरोधी कायद्या अंतर्गत घातलेल्या छाप्यांमध्ये 86 पट वाढ झाली आहे, तर अटक आणि मालमत्ता जप्त करण्याच्या घटनांमध्येही तुलनेने सुमारे 25 पट वाढ झाली आहे.

काँग्रेसची नऊ वर्षांची राजवट आणि भाजपप्रणित सरकारच्या एप्रिल 2014 ते मार्च 2024 या कालावधीतील ईडीच्या कामगिरीचे पीटीआयने केलेल्या तुलनात्मक आढाव्यातून ईडीच्या कारवायांची वस्तुस्थिती समोर आली आहे.  ईडीने मागील दहा वर्षांत तब्बल 5,155 पीएमएलए प्रकरणे नोंदवली असून काँग्रेसच्या काळात मात्र फक्त 1,797 तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. ईडीने काँग्रेसच्या काळात फक्त 84 छापे टाकले होते, तर गेल्या दहा वर्षांत 7,264 छापे टाकण्यात आले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उद्योगविश्व – मंगळवेढ्याची बासुंदी उद्योगविश्व – मंगळवेढ्याची बासुंदी
>>अश्विन बापट मंगळवेढ्याच्या माळी कुटुंबीयांचा बासुंदीचा चार पिढ्यांचा व्यवसाय असून त्यांच्या बासुंदीला मागणी वाढत आहे. भविष्यात बासुंदीमध्ये अंगूर बासुंदी, सीताफळ...
पश्चिमरंग – शूमनचा कार्नवल
सरकारी घर घेऊनही निकम यांनी हॉटेलची बिले उकळली! सचिन सावंत यांनी सादर केली बिले
गुलदस्ता – आवडत्या माणसाला भेटण्याची आस
सृजन संवाद- रामराज्य – रामाच्या कल्पनेतले!
कायदेशार सल्ला – परस्पर संमतीने घटस्फोट महत्त्वाचा
मागोवा – अभिव्यक्तीचे वारे…