धाराशिव – तुळजापूर – सोलापूर रेल्वे प्रकल्पासाठी निधी वाढवून प्रकल्प पूर्ण करावा, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची लोकसभेत मागणी

धाराशिव – तुळजापूर – सोलापूर रेल्वे प्रकल्पासाठी निधी वाढवून प्रकल्प पूर्ण करावा, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची लोकसभेत मागणी

धाराशिव – तुळजापूर – सोलापूर या रेल्वे प्रकल्पासाठी 3 हजार कोटी रुपयांचा निधी मागितला होता पण प्रत्यक्षात फक्त 225 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिली. त्यामुळे या प्रकल्पासाठी जास्त निधी देऊन हा प्रकल्प पूर्ण करावा अशी मागणी निंबाळकर यांनी केली आहे.

लोकसभेत ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले की, धाराशिव – तुळजापूर – सोलापूर या रेल्वे प्रकल्पासाठी 8 जानेवारी 2019 मध्ये 904 कोटी रुपये च्या खर्चास मान्यता देण्यात आली होती परंतु शासनाकडून या प्रकल्पास आजपर्यंत फक्त 1026 कोटी निधी प्राप्त झाला आहे..!

त्यामुळे या नवीन रेल्वे मार्गासाठी सुधारित निधीची मागणी 3000 कोटीची करण्यात आली आहे असे असताना चालू आर्थिक वर्षात केवळ 225 कोटी रुपये एवढी आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे जी के अपुरी स्वरूपात असल्याने सदरील तरतूद वाढवावी व हा नवीन रेल्वे मार्ग लवकर पूर्ण करावा अशी मागणी राजेनिंबाळकरांनी लोकसभेत केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, अखेर ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत तो क्षण आलाच ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, अखेर ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत तो क्षण आलाच
गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात होते तो क्षण अखेर आलाय. ज्या रणदिवे कुटुंबातून काही दिवसांपूर्वी जानकी-ऋषिकेश...
‘झी मराठी’ वाहिनीवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; चाहते नाराज
‘या’ अभिनेत्रीमुळे देशात वाढली होती कंडोमची विक्री, बदलला लोकांचा दृष्टिकोन
रणबीरला ‘रेड फ्लॅग, वुमनायजर’ म्हणणाऱ्यांसाठी चाहतीची पोस्ट; आलियानेही दिली प्रतिक्रिया
Ashok Ma.Ma : अनिश आणि भैरवीने केले लग्न, ‘अशोक मा.मां’च्या आयुष्यात मोठे संकट
महाबळेश्वरवरील पाण्याचे संकट तात्पुरते टळले, 15 कोटींच्या थकबाकीपैकी पालिकेने 1 कोटी 37 लाख भरले
एलबीटी विभागाला टाळे ठोका, राज्यशासनाचे महापालिकेला आदेश; हजारो कोटींच्या वसुलीबाबत प्रश्नचिन्ह