तामिळनाडूत मिनीबस पलटली, अपघातात तीन विद्यार्थ्यांसह चौघांचा मृत्यू

तामिळनाडूत मिनीबस पलटली, अपघातात तीन विद्यार्थ्यांसह चौघांचा मृत्यू

मिनीबस पलटल्याने झालेल्या अपघातात तीन विद्यार्थ्यांसह चौघांचा मृत्यू झाल्याची घटना तामिळनाडूत घडली. अपघातात बसमधील अन्य 10 प्रवाशी जखमी झाले आहेत. मम्सपुरम गांधी नगर परिसरात शुक्रवारी सकाळी हा अपघात झाला. तीन विद्यार्थ्यांपैकी दोन शाळकरी मुले आहेत.

श्रीविल्लीपुथूर नगरपालिकेजवळ ही घटना घडली. अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी सखोल तपास सुरु आहे, असे विरुधुनगर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी विरुधुनगर जिल्ह्यातील बस अपघातात झालेल्या चौघांच्या मृत्यू प्रकरणी शोक व्यक्त केला आहे. तसेच आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईत ताकद ठाकरेंचीच! युवासेनेच्या शिलेदारांनी विरोधकांना अक्षरश: धूळ चारली मुंबईत ताकद ठाकरेंचीच! युवासेनेच्या शिलेदारांनी विरोधकांना अक्षरश: धूळ चारली
मुंबई विद्यापीठ नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीत OBC प्रवर्गातून युवासेनेचे उमेदवार मयूर पांचाळ यांचा विजय झाला. सर्वात आधी मयूर पांचाळ...
सैफ अली खान याने केले राहुल गांधीबद्दल अत्यंत मोठे भाष्य, म्हणाला, देशाला…
ऐश्वर्या राय हिच्यावर प्रश्नांचा भडीमार, लोक संतापले, म्हणाले, कधीतरी…
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत आतापर्यंत युवासेनेने 10 पैकी 8 जागा जिंकल्या, शशिकांत झोरे यांची हॅट्ट्रिक
जमीन घोटाळाप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांविरोधात FIR दाखल
पंतप्रधान ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात त्याला उपमुख्यमंत्री करतात; केजरीवालांची मोदींवर घणाघाती टीका
विधानसभा निवडणूक निःपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी रश्मी शुक्लांनापदावरून हटवा; काँग्रेसचं निवडणूक आयोगाला पत्र