तेलंगणात सात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या
On
तेलंगणातील 12 वी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या 30 तासांत राज्यातील सात विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आत्महत्या करणाऱयांमध्ये सहा मुलींचा समावेश आहे. हैदराबादच्या राजेंद्रनगर, खम्मम, मेहबुबाबाद, कोल्लूर या जिह्यांतील विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. पास होवो की नापास, परंतु विद्यार्थ्यांनी आत्महत्या करू नये, असे वारंवार शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
मतदानाआधी पैसे वाटपावरुन आरोप आणि राडे, महाविकासआघाडीचे 5 कार्यकर्ते ताब्यात
19 May 2024 00:01:20
भाजपचे उत्तर पूर्व मुंबईचे उमेदवार मीहिर कोटेचा यांच्या कार्यालयाबाहेर शुक्रवारी रात्री राडा झाला होता. मीहिर कोटेचा यांच्या कार्यालयात पैसे वाटप...
Comment List